ग्रामपंचायत कार्यालयात ई-बँकिंगची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय पंचायतराज व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा तर आहेच, शिवाय ग्रामीण भागातील लोकांना ‘आधार’ देणाराही…
कृषिशास्त्रज्ञांना कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा शिरकाव करण्याचे तंत्र अवगत झाल्याने कृषी क्रांतीची नवी दिशा नव्वद व त्यापुढील दशकात सापडली आहे. जैवतंत्राचा…
राजकारण नको असणारे ध्येयप्रेरित लोक हिंसेच्या गोष्टी करतात, कारण त्यांना सामान्य लोक आणि त्यांचे सामान्य समझोते नको असतात. नक्षल-प्रभावित भागांप्रमाणेच…
काही वर्षांपूर्वी बिहारच्या शाळा म्हणजे गुंडापुंडांचे अड्डे आणि गुराढोरांचे गोठे अशा होत्या. लालूप्रसादांच्या जंगलराजमध्ये शिक्षण आणि शिक्षकांची दैनावस्था झाली होती.…
गेल्या वर्षभरात देशात आणि जगभरात मोठय़ा उलथापालथी घडत आहेत. सार्वत्रिक भ्रष्टाचार संपविण्याचे हत्यार म्हणून जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी ‘टीम…