‘स्त्रियांना सहनशीलतेची देणगी जन्मापासूनच मिळालेली असते’ किंवा ‘बाई म्हणजेच सहनशीलता’ (समाजाने बाईच्या मनावर कोरलेलं हे समीकरण) अशी समाजमनाला उगाचच सुखावून…
आज भारतीय इंग्रजी लिखाणाला जी बाजारी मागणी आलीय, त्यात या तथाकथित भारतीय, हिंदू संस्कृतीचे बुरखे फाडणारी, इथल्या अस्पृश्यतेचे, जातीयतेचे, बाबासाहेबांच्या…
वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाळण्याची अनेक बालमित्रांची इच्छा असते. या प्राणी-पक्ष्यांशी मैत्री करावी, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना खाऊपिऊ घालावे, असे…
भारताचा आर्थिक विकास, वैश्विकीकरणामुळे वाढणारे आंतरराष्ट्रीय संबंध, वाढणारे संरक्षण दल आणि वाढता संरक्षण खर्च, व्यापक आकारामुळे हवामानबदलासारख्या विषयांवर पडणारा प्रभाव…
पाणी हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. किंबहुना, अनादि अनंत अशा अवकाशाच्या पोकळीतील कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता केवळ तिथं…