Page 17 of संपादकीय News
महाराष्ट्रातील शहरांमधील लोकसंख्या कमी होत असल्याचे वृत्त शासनाच्या असंवेदनशीलतेवर ताशेरे ओढणारे आहे. लोकसंख्यावाढीचा शहरांमधील रोजगाराशीही जवळचा संबंध असतो, हे ठाणे,…
श्रीगोंदवलेकर महाराज दु:खाचे तीन प्रकार सांगतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो जन्मजात दु:ख. ते इतकं त्रासदायक नसतं, असंही ते सांगतात.…
महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणही ज्या नगदी पिकावर अवलंबून आहे, त्या उसाला पर्याय कितीही सुचवला तरी तो स्वीकारला जाईलच असे…
खरे तर सेना-भाजप युतीबाबत त्याच पक्षांच्या नेत्यांतच गोंधळ आहे. सध्या तर परिस्थिती अशी की हे पक्ष परस्परांचे समर्थक आहेत की…

राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या प्रस्तावाबाबत परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दिशाहीन धोरणशून्यतेचा पुन्हा प्रत्यय येतो. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत तिचेच प्रदर्शन झाले.…
स्वातंत्र्याची ज्याला इच्छा आहे तो स्वत: आधी मनाने स्वतंत्र आहे का? मानसिक गुलामगिरीत जखडलेला माणूस देहानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगू…
मी वाईट आहे म्हणून जग मला वाईट दिसत आहे, हे आपल्याला पटत नाहीच. जग वाईट आहे म्हणून ते तसं दिसतं,…
नियमावर बोट ठेवले, तर कोणतीच कामे होणार नाहीत. नियमाच्या चौकटीत न अडकता एखादे काम कसे करता येईल यासाठी सल्ला देण्याकरिता…
भाजपमध्ये संपूर्ण लोकशाही नांदते, असा दावा सतत केला जातो. या पक्षाच्या बडबडय़ा प्रवक्त्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण स्वत:ला लोकशाहीवादी…
अलीकडे महाराष्ट्रात जी वेगळी वेगळी पुढारीमंडळी फिरत आहेत, जागोजागी सभा घेत आहेत त्यांच्याविषयी वाचल्यानंतर 'ही सारी मंडळी उपजली कोठून?' असा…
दुष्काळ म्हणजे काय? तर प्रश्नाच्या गाळात रुतलेली मानसिकता. दररोज त्याच त्या मागण्यांची पत्रके. त्यासाठी होणारी फुटकळ आंदोलने. जनावरांना चारा देतानाची…
सांगणारा केवळ आपल्या हितासाठीच कळकळीनं सांगत आहे. त्यात त्याचा काही स्वार्थ नाही, हे जाणवलं तरी ते कठोर सांगणं लोक सहन…