Page 3 of संपादकीय News

वास्तविक उद्योगपती आणि मध्यमवर्ग यांना जिंकण्याचा वा जोडून घेण्याचा यत्किंचितही प्रयत्न सरकारने केला नाही तरी ते राजीखुशीने आपली सेवा (विद्यामान)…

विमा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीला आणि अणुऊर्जा क्षेत्रात खासगी उद्याोजकांना वाव देण्याच्या अर्थसंकल्पीय घोषणांचे मन:पूर्वक स्वागत…

पुढील पाच वर्षे बिगरकृषी क्षेत्रात दरवर्षी साडेअठ्ठ्याहत्तर लाख रोजगार देऊन २०४७ पर्यंत दरवर्षी किमान आठ टक्के विकास दर राखल्यास देश…

‘जीबीएस’ आजारात अनाकलनीय कारणाने वाढणारी रोगप्रतिकारशक्तीच शरीरातील धडधाकट भागांवर हल्ला करते…

एरवी एखादा फटाका फुटला तरी ‘वहां का माहौल’ सांगण्यास उतावळ्या वृत्तवाहिन्यांनी कुंभ दुर्घटनेबाबत पाळलेली ‘मौनी अमावास्या’ डोळ्यात न भरणे अवघड…

अनुसूचित जमातींना वगळणाऱ्या, स्थलांतरितांना लागू नसणाऱ्या आणि फक्त उत्तराखंडापुरत्याच ‘समान नागरी कायद्या’ला अनेक भगदाडे आहेत…

रुपया सावरण्यात रिझर्व्ह बँकेची दमछाक, वाढीची उमेद गमावलेले उद्याोग, ६० टक्के लोकसंख्येस मोफत शिधा अशा संकटांतच संधीचीही आशा असते…

… हा कार्यक्रम बघणारा प्रत्येकजण तिथे पोहोचणाऱ्यांमध्ये आपल्या मुलामुलींना, आईवडिलांना, आत्यामावशांना, काकामामांना बघतो…

तमिळनाडू आणि पश्चिम बंगालला मात्र कुलगुरू निवडीचा अधिकार अनुक्रमे राज्य सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे द्यायचा आहे. तसा ठरावही या राज्य सरकारांनी…

हा घोटाळा गेली दोन वर्षे सुरू असून तो विमा कंपन्या आणि स्थानिक बलदंड राजकारणी यांच्या हातमिळवणीशिवाय होणे अशक्य.

हे सलग गेली दोन-तीन र्वष सुरू आहे. देश कोणत्या ना कोणत्या लाटेवरच आहे. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांची लाट होती.…
चित्ताचं काम आहे परमतत्त्वाचं चिंतन, मनाचं काम आहे परमतत्त्वाचं मनन, बुद्धीचं काम आहे विवेक, अर्थात परमतत्त्वाचं ग्रहण म्हणजेच शाश्वताची निवड…