Page 3 of संपादकीय News

मुंबईपुणे, काहीसा नाशिक, थोडे औरंगाबाद आणि नागपूर अशा ‘श्रीमंत’ शहरांमुळे राज्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न वाढलेले दिसते.

कार्यक्षम वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या असूनही ती प्रत्यक्षात उपयोगात येण्यासाठी पुरेशा संधीची वानवा हा आपला खरा प्रश्न. त्याचा अधिक जाच महिलांस…

सत्यात कल्पिताचे बेमालूम मिश्रण करणाऱ्या आणि ललित लेखनात प्रतिभेपेक्षा प्रयत्नांस महत्त्व देणाऱ्या फ्रेडरिक फोर्सिथ यांचे वाङ्मय सर्वार्थाने अमोल होते.

कारण बाजारात मागणी नसेल तर उद्योगपती उत्पादन वाढवतील कशाला आणि कर्जे घेतील कशाला? अर्थव्यवस्था वाढीसाठी जे करणे अपेक्षित आहे ते…

लग्न/ कुटुंब व्यवस्थेतली स्थित्यंतरे ‘भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासा’त घडलीच, पण आजही घडत आहेत.

आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत शुद्ध प्रामाणिकपणाने आपणावर सोपवलेले काम दररोज करत राहणे म्हणजे खरी कर्तव्यपूर्ती हे चिरंतन सत्य आपण विसरून…

कर्नाटकने तेथील बँक कर्मचाऱ्यांना कन्नड येत नसल्यास त्यांनी सौजन्यानेच तसे सांगावे, ‘हा इंडिया आहे’ वगैरे सुनावू नये, असा संदेश दिला…

शस्त्र हेच सर्वोच्च साधन यावर कमालीची श्रद्धा असलेल्या नक्षलींचे हे अगतिक होत जाणे, हिंसा हे कोणत्याही समस्येवरचे उत्तर असू शकत…

हवामान बदल हा नगरनियोजनाचा अविभाज्य भाग कधीच व्हायला हवा होता. तसे न केल्याने काय होते हे मेमधल्या पावसाने दाखवून दिले…

विज्ञानाची जागा छद्माविज्ञान प्राधान्याने घेत असताना डॉ. जयंतराव नारळीकर यांच्यासारख्या विज्ञानव्रतीचे जाणे अधिक क्लेशकारक…

पश्चिम आशिया दौऱ्यात ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण या दोन ‘नानफा’ मुद्द्यांना हात घालण्याऐवजी अमेरिकेच्या व स्वत:च्या फायद्यापुरते पाहिले…

‘पर्यावरणीय मंजुरी’ची वाट न बघता थेट प्रकल्प उभारू लागायचे, मग सरकारने ही मंजुरी ‘पूर्वलक्ष्यी प्रभावाने’ द्यायची; याला न्यायालयाने चाप लावला…