राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले.
केवळ वाळूच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना यापुढे महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायदा (एमपीडीए)…