Page 15 of सावंतवाडी News

संरक्षक कठडेही जीर्ण; २०१६ च्या सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती या पुलाचे संरक्षक कठडेही जीर्ण झाले असून त्यांची स्थिती…

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्यालगत जमीन रविवारी अचानक खचली.

आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.

पुणे-कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील धोकादायक साकव आणि पुलांचा तातडीने आढावा घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने पुन्हा हा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले होते आणि हल्लीच याचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

नितीन वाळके यांनी सांगितले की, पावसाळ्यातही पर्यटनाच्या संधी शोधणे ही काळाची गरज बनली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी व विज्ञान प्रतिष्ठानच्या वतीने उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांची भेट माजी खासदार आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर सावंत यांच्या…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव उर्फ भाई देऊलकर, सैनिक स्कूलमधील परमेश्वर सावळे आणि सर्पमित्र महेश राऊळ यांनी देहदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…

इंडियन बूल फ्रॉग मुख्यत्वे पाणथळ जागांमध्ये आढळतो, म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलाशयांमध्ये, विशेषतः भातशेतीत तो दिसून येतो. तो जंगली किंवा…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवासी संघटनेने कोकण रेल्वे, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे विशेष गाड्यांची मागणी केली आहे.

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आज (मंगळवार, १० जून) ‘सिंधू पॅटर्न’ वटसावित्री वटपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने…

मंगळवारी सकाळी विष्णू गवस हे त्यांच्या घराशेजारील शेतात झाडावर फणस काढण्यासाठी चढले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या एका जंगली अस्वलाने…