scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पुन्हा युव‘राज’!

* भारताचा पाकिस्तानवर ११ धावांनी विजय * ट्वेन्टी-२० मालिका १-१ने बरोबरीत * युवराजची ७२ धावांची घणाघाती खेळी भारतीय संघाची साडेसाती…

‘भारत हे तर माझे दुसरे घर’

मैदानावरील वेगवान खेळाने फुटबॉलरसिकांची मने जिंकणारा ब्राझिलचा सुपरस्टार रोनाल्डिन्हो आता अॅनिमेशनपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. त्यासाठी भारतात आलेल्या रोनाल्डिन्होने ‘भारतातील…

क्रीडा धोरण तरुणांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त-वळवी

प्रत्येक गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. यापुढे व्यायामशाळेच्या बांधकामासाठी ७ लाख रुपये देण्यात येतील. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र मागे राहू…

निमित्त ‘मविप्र मॅरेथॉन’ चे

‘रन फॉर हेल्थ अ‍ॅण्ड बिल्ड द नेशन’ हे ब्रीद असलेली पाचवी राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धा अगदी उंबरठय़ावर येवून ठेपली…

विवेकानंद जयंतीनिमित्ताने कन्याकुमारी-नागपूर स्केटिंग यात्रा

स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे कन्याकुमारी ते नागपूर अशी २ हजार कि.मी.ची स्केटिंग यात्रा आयोजित करण्यात आली असून त्यात…

लालफितशाहीत रखडला जिल्हा मैदानाचा विकास

क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू घडविणाऱ्या गडचिरोली मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास लालफितशाहीमुळे रखडलेला आहे.

इशांत-अकमल यांना मैदानावरील वाक्युद्ध पडले महागात

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व पाकिस्तानचा फलंदाज कमरान अकमल यांच्यात मंगळवारी बंगळुरूच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यादरम्यान भडकलेले वाक्युद्ध दोघांनाही महागात…

आनंदाचे डोही, आनंद तरंग!

विश्वनाथन आनंद म्हणजे ६४ घरांचा राजा. बुद्धिबळाच्या खेळातील या राजाने पाचव्यांदा विश्वविजेता होण्याची किमया साधली. इस्रायलचा प्रतिस्पर्धी बोरीस गेलफंड याने…

२०१३ मध्ये अव्वल दहामध्ये स्थान गाठायचंय -कश्यप

पुढच्या वर्षी अव्वल जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये धडक मारायची आहे, असे उद्गार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने काढले. गेली अनेक वर्षे…

मधली फळी कोसळल्यामुळे भारताचा पराभव -धोनी

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर भारताची मधली फळी कोसळली. त्यामुळेच भारताला पाच विकेट राखून…

भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात

प्रार्थना ठोंबरे, कायरा श्रॉफ व रश्मी तेलतुंबडे यांच्या पराभवामुळे भारताचे एनईसीसी करंडक महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेतील एकेरीमधील आव्हान संपुष्टात आले.

संबंधित बातम्या