Page 17 of साखर कारखाना News

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवळनाथ विकास आघाडीने १९ जागांवर…

गेल्या हंगामात, ३८ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली गेली होती. यंदा निर्बंध नसते तर ४५ लाख साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली…

संभाव्य साखरटंचाई लक्षात घेऊन केंद्राने ७ डिसेंबर रोजी उसाचा रस आणि सिरपपासून थेट इथेनॉल उत्पादन करण्यास या हंगामासाठी बंदी घातली…

बिद्री साखर कारखाना गेली काही वर्ष ऊसाला राज्यात सर्वाधिक दर देत आहे . सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी या कारखान्याची…

इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना यापुढे कर्ज न देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.

दुबईत पर्यावरण रक्षणासाठीच्या परिषदेत पर्यायी इंधनांचा उदोउदो होत असताना सर्वात लोकप्रिय अशा पर्यायी इंधन निर्मितीवरचा हा बंदी निर्णय चर्चा-योग्य ठरतो.

आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून त्यातून त्याला सावरूनच दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री…

केंद्राचा हा निर्णय शेतकरी हिताविरोधात आहे, असे मत डी . वाय. पाटील साखर कारखान्याचे चेअरमन आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी…

निवडणुकीचे राजकीय परिणाम काय होतील या प्रश्नावर मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन खासदार, एक आमदार अशी मोठी ताकत असतानाही विरोधकांचे परिवर्तन घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने निर्विवाद विजय मिळवला.

कालपर्यंत हातात हात घालणारे हसन मुश्रीफ – सतेज पाटील हे सहकारातील मित्र आता एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत.