scorecardresearch

साखरेचे दर News

india sugar output drops as ethanol production faces limits  India sugar production 2025 drops 18 percent
साखर उत्पादनात मोठी घट; देशात पुरेशी साखर उपलब्ध आहे का?

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट झाली…

Sugar production declines by 5 million tonnes
साखर उत्पादनात ५८ लाख टनांनी घट

गाळपासाठी उसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि साखर उताऱ्यात झालेली घट आदी कारणांमुळे देशाच्या साखर उत्पादनात १८…

india sugar output drops as ethanol production faces limits  India sugar production 2025 drops 18 percent
यंदा ८० लाख टन साखरेचे उत्पादन

राज्यात उसाचा हंगाम यंदा महिनाभर उशिराने सुरू झाला. त्यातच उसाचा तुटवडा आणि अपेक्षित थंडी न मिळाल्यामुळे साखर उताराही कमी आला…

How much sugar will be exported from Maharashtra mumbai news
दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रातून किती साखर निर्यात होणार

केंद्र सरकारने साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. साखर कारखाने, रिफायनरी…

sugar prices fall to a record low of rs 3300 per quintal in maharashtra
ऐन हंगामात साखरेचे दर गडगडले; जाणून घ्या, प्रति क्विंटल दर, कारखान्यांची स्थिती

२०१९ पासून साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवर स्थिर आहे, दुसरीकडे उसाच्या एफआरपीत दरवर्षी वाढ केली जात आहे, त्यामुळे साखर…

central cabinet, minimum selling price of sugar
साखरेची किमान विक्री किंमत वाढीचा प्रस्ताव लांबणीवर, केंद्रीय मंत्रिगटाचा निर्णय; साखर उद्योगात नाराजी

यापूर्वी तब्बल सहा वर्षांपूर्वी साखरेची किमान विक्री किंमत वाढवली होती.

shree dudhganga vedganga sahakari sakhar karkhana
कोल्हापूर: उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा के. पी. पाटील यांना धक्का; ‘बिद्री’ कारखान्याचे लेखापरिक्षण होणारच

अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील गटास मोठा धक्का असून सत्ताधारी गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

modi government direct factories to pay rs 3400 frp for sugarcane per tonne
उसाला आजवरची उच्चांकी एफआरपी मिळणार ? जाणून पंतप्रधान मोदींनी कारखान्यांना काय आदेश दिले

साखर कारखाने मोडीत काढण्याचा डाव केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर दिल्याचा दावा करीत आहे.