साखरेचे दर News
उन्हांच्या झळांमध्ये ऊसतोडणी करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे कारखाने यंत्रांद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य देत आहेत.
साखर कारखाने मोडीत काढण्याचा डाव केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर दिल्याचा दावा करीत आहे.
या निर्णयामुळे आगामी काळात साखरेचे वाढीव दर विचारात घेत उसाला चांगला दर दिलेले साखर कारखाने आर्थिक गोत्यात येणार असल्याचेही बोलले…
मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे.
गेल्या हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये वाढले होते. साखर कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून चांगली प्राप्ती झाली आहे.
जागतिक तापमानवाढीसह विविध कारणांमुळे जगात यंदा साखर उत्पादन कमी झाले आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की पायाला सूज येऊ लागते. मधुमेही रुग्णांनी रोज पाय तपासावेत.
गाळपाची तयारी जोरदारपणे सुरू असली तरी आर्थिक समस्यांचे चित्र गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करावयाची साखर ई-मार्केटमधून उचलण्याचा निर्णय घेतला गेला.
साखर नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग सट्टेबाजांच्या विळख्यात सापडला आहे.
मांजरा परिवाराच्या साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन दोन हजार ते एकवीसशे रुपयांपर्यंत ‘एफआरपी’प्रमाणे भाव दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर…
साखरेच्या भावातील चढ-उतारामुळे साखर कारखानदारी अडचणीत सापडली असताना मांजरा परिवारातील साखर कारखाने यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत. साखर उद्योगातील स्थित्यंतरामुळे…