Page 3 of साखर News

महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्याने यावर्षीचा साखर गळीत हंगाम वेगवेगळ्या कारणांमुळे महिनाभर पुढे गेला.

राज्यात २६ जानेवारीअखेर ५१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. खासगी आणि सहकारी १९६ कारखान्यांनी ५७ लाख टन ऊस गाळप…

केंद्र सरकारने साखर हंगाम २०२४ – २५ मध्ये देशातून १० लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे. साखर कारखाने, रिफायनरी…

इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट भारत येत्या दोन महिन्यांत साध्य करेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग…

वारणा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे शिराळा आणि वाळवा तालुक्यात नदीच्या किनारी भागांत मोठ्या प्रमाणावर ऊस शेती होते.

दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ऊस हंगाम सुरू होत असतो. यंदा विधानसभा निवडणूक असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू करू नयेत असा आदेश…

राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर २९ लाख टन साखर उत्पादन केले आहे. पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर हंगामाने आता गती घेतली…

केंद्र सरकारने चालू गाळप हंगामासाठी ऊसाच्या ‘एफआरपी’मध्ये प्रतीटन २५० रुपयांची वाढ करीत ३४०० रुपये असा दर निश्चित केला आहे.

२०१९ पासून साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवर स्थिर आहे, दुसरीकडे उसाच्या एफआरपीत दरवर्षी वाढ केली जात आहे, त्यामुळे साखर…

साखरेची किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलचे दर वाढवावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय अन्न वितरण…

यापूर्वी तब्बल सहा वर्षांपूर्वी साखरेची किमान विक्री किंमत वाढवली होती.

प्रचार मुद्द्यांपेक्षा जात आणि आरक्षण आणि अभुतपूर्व फुटीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत ‘साखरमाया’ घेऊन उतरणारे २४ नेते आहेत.