
राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९६ टक्के राहिला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत या हंगामात राज्याची कामगिरी सरस झाली आहे.
सुमारे ८० हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या राज्यातील साखर व इथेनॉलचा व्यवसाय ज्या दहा लाखांहून अधिक ऊसतोड कामगारांच्या तोडणीवर अवलंबून आहेत.
यंदा ६० दशलक्ष टन साखरेचे उत्पादन देणारा आशिया हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक प्रदेश ठरला आहे.
महाराष्ट्रासह शेजारील राज्यांच्या मागणीकडे डोळेझाक करीत यंदाच्या हंगामासाठी साखर निर्यातीसाठी कोटा पद्धती लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मी हळुवार पावले टाकत पुढे जात आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले
लसूण आणि दालचिनीचे योग्यप्रकारे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
फळांमधील साखरेची चिंता करण्याची आवश्यकता नसली तरीही ती आपल्या दैनंदिन कॅलरीच्या प्रमाणात मोजली जाते.
साखर, तूप, डाळींवर जीएसटी लागल्यामुळे सुवर्ण मंदिरातल्या लंगरचा खर्चही वाढला
मागील वर्षांच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात शंभर लाख क्विंटलने घट झाली असून, त्यामुळे येत्या काळात साखर भाव खाणार असल्याची शक्यता…
मुलांना जेवढी साखर आवश्यक आहे, त्यापेक्षा तिप्पट साखर त्यांच्या शरीरात जात असल्याने हे धोकादायक आहे.
साखर कारखान्यांपुढे दैनंदिन गाळपाची समस्या निर्माण होणार आहे.
सर्वसाधारणपणे कॉस्मोपॉलिटन शहरांना स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण अशी खाद्यसंस्कृती नसते.
सहकारात शिरलेले राजकारणच सहकार चळवळीला मारक ठरत असून नि:स्वार्थी भावनेने काम करणा-या कार्यकर्त्यांच्या अभावामुळेच सहकाराची अधोगतीकडे वाटचाल
दररोज खूप गोड खाणाऱयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
साखर उद्योगास नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकार ४० लाख टन साखर निर्यात करण्याच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे.
मधुमेह हा दीर्घकालीन आजार आहे; परंतु अचानक तुमची शुगर वाढली तर प्रसंगी जिवाशी खेळ होऊ शकतो. डायबेटिक किटो असिडोसीस, हायपर…
आंतराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे भाव गडगडल्यामुळे राज्यातील साखर कारखाने अडचणीत आले आहेत.
रक्तातली ग्लुकोजची मात्रा कमी होणं याला हायपो (हायपोग्लायसेमिया) म्हणतात. रक्तातली नॉर्मल ग्लुकोज जर ७० ते १४० अशी समजली तर ७०…
ऊस उत्पादक शेतकऱय़ांची थकीत रक्कम त्यांना मिळवून देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज साखर कारखान्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय…
उन्हाळा आणि थंडपेये हे सर्वाचे लाडके समीकरण! ही पेये उकाडा सुसह्य़ करत असली तरी त्यातली बहुतांश पेये खूप गोड असतात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.