साखर News
निवडणूक वर्ष आणि देशांतर्गत साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज लक्षात घेऊन केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.
सेरेलॅक म्हणजे पोषक आहार, असा वर्षो न वर्षांपासून अनेकांचा समज आहे. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीने पालकांच्या चिंतेत वाढ…
साखर उत्पादनात महाराष्ट्राने आपली मक्तेदारी कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी १०९ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करीत अव्वल स्थान…
उन्हांच्या झळांमध्ये ऊसतोडणी करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे कारखाने यंत्रांद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य देत आहेत.
यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशात एकूण ३३० लाख टनांचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण सततच्या मान्सुनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासह…
राज्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गुरुवार, १४ मार्चअखेर राज्यात ९८६ लाख टन उसाचे गाळप करून १०० लाख टन…
राज्यातील ६२ सहकारी आणि ६० खासगी साखर कारखान्यांनी बगॅसवर आधारित सहवीज प्रकल्प उभारले आहेत.
ग्राहकहिताचा विचार केला जात असताना साखर उद्योगाच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत हे साखर कारखानदारांचे दुखणे आहे.
केंद्र सरकारच्या सलगच्या काही निर्णयांमुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाच्या संकटात आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतलेल्या दोन निर्णयांनी भर टाकली…
या प्रकरणी साखर विकत देणारे आणि अन्य दोन एजंट विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखरेची वाहतूक केवळ १८ मालगाड्या असूनही उत्पन्नात पहिला क्रमांक लागला आहे.
ऑक्टोबरअखेर, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरुवातीस राज्यात मोठय़ा प्रमाणावर सर्वदूर बिगरमोसमी पाऊस झाला होता.