तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या ‘लीग ऑफ काँग्रेसमन’ची स्थापना मार्च, १९३९ मध्ये त्रिपुरी अधिवेशनात झाली होती.

या भाषणात तर्कतीर्थ म्हणतात : भारतीय राष्ट्रीयता ही संकल्पना सर्वधर्मसमन्वय, इहवादी समाजपरिवर्तन, मूलभूत मानवाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता व मतस्वातंत्र्य…

तर्कतीर्थ वैश्विक परिपार्श्व विशद करत सांगतात की, ‘जगातील भिन्न राष्ट्रांमधील राष्ट्रीयत्व वा एकात्मता विचार व भारतातील या संदर्भातील वास्तव भिन्न…

ही गोष्ट तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आकाशवाणी, पुणे केंद्रावरून २३ ऑक्टोबर, १९६१ रोजी प्रसारित करण्यात आलेल्या भाषणातून अधोरेखित केली आहे.

तर्कतीर्थांच्या घरचे वातावरण साधे, सनातनी व कर्मठ होते. घरातील चीजवस्तू, छापील पुस्तके व छायाचित्रे सोडल्यास अठराव्या शतकातील घराप्रमाणे होत्या.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सत्तराव्या वाढदिवशी झालेल्या खासगी सत्कार समारंभात पु. ल. देशपांडे व इतर अनेक मित्रांनी मी आत्मचरित्र लिहावे,…

राम गणेश गडकरींची साहित्यकृती वगळण्याच्या हालचालींमुळे राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

साप्ताहिक ‘सकाळ’, पुणेमध्ये ‘असा मी, असा मी’ सदर सन १९९० मध्ये प्रकाशित होत होते. त्या सदरातील हा संपादित प्रश्नोत्तर मजकूर…

असहकारिता (१९२०-२१) व सविनय कायदेभंग (१९३०-३२) या दोन्ही चळवळींमध्ये आम्ही भाग घेत असताना सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या आंदोलनाची तात्त्विक शास्त्रीय…

‘‘या प्रश्नाचे उत्तर मला देता येईलच असे नाही; पण मी देणार आहे. मी रॉयवादाचा स्वीकार केला, ही गोष्ट प्रवाहप्राप्त म्हणून झालेली…

‘‘महात्मा गांधी यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाचे देशव्यापी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात मी स्वत: सहभागी झालो होतो. मी सुमारे आठ-दहा…

‘‘सत्यवतीचा जन्म नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे १९१२ मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव वासुदेवबुवा पंडित, तर आईचे भागीरथी होते. सत्यवतीचे शिक्षण इयत्ता…