तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी News

‘रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’चे द्विदिवसीय कार्यकर्ता अधिवेशन २४ व २५ जानेवारी १९८१ रोजी सोलापूर येथे संपन्न झाले. त्याचे उद्घाटक होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…

मुंबईतून प्रकाशित होणारे ‘अलका’ मासिक आधी नव कला मंडळ, मुंबई आणि नंतर पॉप्युलर प्रकाशन चालवत असे. मराठी चित्रपट, साहित्य आणि स्त्रियांच्या…

प्रत्येक काळ हा तत्कालीन समाजमानसावर प्रगतीच्या पाऊलखुणा उमटवत असतो. विसावे शतक हे भारतावरील ब्रिटिश राजवटीचे होते.

जॉर्ज ऑर्वेलची एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तिचे नाव आहे ‘नाइंटीन एटीफोर’ (१९८४); पण ती प्रकाशित झाली होती. मात्र, १९४९ ला. ती…

चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे गुरुवारी दुपारी विशेष सत्रात मार्गदर्शन होणार असून राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद…

भारताची राज्यघटना तयार आणि अंगीकृत केली जाऊन २६ जानेवारी, १९५० रोजी भारतीय गणराज्य प्रजासत्ताक प्रत्यक्षात आले; त्यानंतर १९५१-५२ मध्ये स्वतंत्र भारतातली…

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘सहस्राचंद्रदर्शन वर्ष’ १९८२ मध्ये साजरे झाले. त्यानिमित्त श्रीविद्या प्रकाशन, पुणेचे संचालक मधुकाका कुलकर्णी यांनी ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मूलत: प्राच्यविद्या विशारद होते. वेदाभ्यास त्यांच्या व्यासंगाचा प्रमुख विषय होता.

भारतीय संस्कृतीचे सामर्थ्य तिच्या अभिजात साहित्यात आहे. त्याचा शोध व बोध आपणास मानवी विकासाकडे घेऊन जाईल, असा आशावाद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…

लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मूळ आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेले हे भाषण नंतर साप्ताहिक ‘साधना’, पुणेच्या २१ जुलै, १९५६ च्या अंकात ‘भारतीय नीतिविकास :…

‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे’ या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी संस्थापक रावबहादूर रावजी रामचंद्र काळे स्मृतिदिन साजरा करण्यात येत असतो.…

भारताचा राष्ट्रवाद हा लोकशाही अधिष्ठित असल्याने त्याला हिंदू राष्ट्रवादाची संज्ञा देता येत नाही.