Page 8 of अतिरेकी हल्ला News

साजिद मीर आपल्या देशात नसून त्याचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने म्हटले होते

गेल्या २ महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या ६ घटना घडल्या आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये आम्ही सुरक्षित नसल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला आहे.

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे.

१० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.

काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

या घटनेच्या एक दिवस आगोदरच दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती.

काश्मीर टायगर्स (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे मलिकने स्पष्ट केले.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका किल्ल्यामध्ये असलेल्या निमलष्करी दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी बुधवारी (३० मार्च) घातक हल्ला केला.

हा हल्ला जगातील सर्वात भयानक अतिरेकी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. या घटनेमुळे फक्त अमेरिकाच नाही तर संपूर्ण जग हादरले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाऊद इब्राहिम विरोधात एफआयआर दाखल केला आहे, त्यावरुन दाऊद भारतात घातपात करण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झालं…