Page 8 of अतिरेकी हल्ला News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२२ पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८२ विदेशी तर ५९ स्थानिक दहशतवादी सक्रिय होते.

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा मुख्य आरोपी साजिद मीरला पाकिस्तानमध्ये अटक केल्याचं वृत्त आहे.

साजिद मीर आपल्या देशात नसून त्याचा मृत्यू झाल्याचे पाकिस्तानने म्हटले होते

गेल्या २ महिन्यांत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंगच्या ६ घटना घडल्या आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये आम्ही सुरक्षित नसल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला आहे.

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे.

१० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.

काश्मिरी पंडितांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. सरकार आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

या घटनेच्या एक दिवस आगोदरच दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती.

काश्मीर टायगर्स (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे मलिकने स्पष्ट केले.