Page 4 of तुकडोजी महाराज News

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४६ पासून ग्रामसुधारणेचा व पुनर्रचनेचा प्रश्न श्रीगुरुदेव सेवामंडळाद्वारे हाती घेतला.

‘‘समाजात केवळ मनाच्या व बुद्धीच्या एकाच पातळीचे लोक नसून भिन्नभिन्न थरांतील लोक असतात.

जिव्हाळय़ाने काम करणारा शिक्षक हा आपले जीवन व अंत:करण त्या शिक्षणात ओतीत असल्यामुळे अल्पावधीतच फार मोठे कार्य करून दाखवू शकतो.

आपल्या निर्वाणानंतर आपले कार्य कोणता सच्चा सेवक व प्रचारक पुढे नेऊ शकतो याचा सूचक इशारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वरील ओवीतून…

एका दिवाळीच्या अनौपचारिक भेटी प्रसंगी पं. जवाहरलाल नेहरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणाले की,‘‘दीनांच्या सेवेची वृत्ती ईसाई लोकांतच प्रकर्षांने दिसून येते…

ही दिवाळी आहे की दिवाळखोरी हा प्रश्न पडतो! इतरांसारखे न केल्यास धर्मबाह्य वर्तन ठरण्याची भीती असते.

महाराज म्हणतात, ‘‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक काळ येऊन गेला की, ज्यावेळी जाणते लोक समाजजागृतीची जबाबदारी विसरून पांडित्याच्या आहारी गेले.

‘‘पिढय़ानपिढय़ांचे हक्क व भाषा आदीच्या नावावर कोंबडे लढवणे ही ब्रिटिशांची भेदनीती त्यांच्या स्वार्थासाठी होती

माणसासारखे सुखाने राहताही आले पाहिजे आणि कामगारासारखे प्रत्येकाला राबताही आले पाहिजे.

‘गुरुकुंजातील हा आश्रम माझा एकटय़ाचा नसून तुम्हा सर्वाचा आहे. ही आश्रमाची गंगा भारताच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

‘आवडतो मज कण-कण इथला, न सुटे प्रेम मनाचे- मज वेडची गुरुकुंजाचे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनातून त्यांचे गुरुकुंज आश्रमाविषयीचे…

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पंचावन्नावी पुण्यतिथी (तिथीनुसार) आहे. आपल्या निर्वाणानंतरही श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा दीप अखंड तेवत राहावा म्हणून महाराजांनी श्रीगुरुदेव…