Page 6 of तुकडोजी महाराज News

राष्ट्राराष्ट्रांत युद्ध जुंपण्याच्या मुळाशी कोणातरी राष्ट्रचालकांचा कमीअधिक स्वार्थ वा गुन्हा असतो आणि त्याची कटू फळे मात्र जनतेला भोगावी लागतात.

अध्यात्माचा देश म्हणून आपल्या देशाचा कितीही गाजावाजा झालेला असला तरी, आपल्यातील धर्मग्रंथांची खरी परीक्षा आपणास अजून झालेली नाही.

‘जना घालावे साकडे। हेचि अभाग्य रोकडे’ हे वचन ध्यानात ठेवून, ‘भिक्षापात्र अवलंबणे’ आपण सोडून दिले पाहिजे.

पुढाऱ्यांनी तुरुंगात जीवन घालविले आणि आम्ही वाटेल ते हाल सोसलेत का? त्याचे उत्तर बाहेर धुंडाळण्याची गरज नाही.

राजकारण स्वत:च्या लहरीने जनतेच्या जीवनाशी खेळू लागले आणि धर्मकारणाने श्रद्धेच्या आधारे जिकडे तिकडे आपले हातपाय पसरले.

पंढरपूर येथे १९५१ मध्ये अखिल भारतीय संत संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यक्त केलेले विचार आजही प्रासंगिक आहेत.

१९५६ मध्ये त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळय़ात भारत साधुसमाजाच्या अधिवेशनात देशभरातून आलेल्या साधुसंतांसमोर चिंतन व्यक्त करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आजदेखील काही…

त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळय़ात ४ ऑगस्ट १९५६ रोजी भारत साधुसमाजाने आयोजित केलेल्या संत संमेलनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भाविकाने प्रश्न केला की, ‘‘महाराज आपण अवतार कुणाला मानता?’’ त्यावर महाराज म्हणतात, ‘‘जगात अवतरणाऱ्या प्रत्येक जीवाला मी…

‘चमत्कार तेथे नमस्कार, तेणे जादूगिरीस चढे पूर।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत चमत्काराबाबत परखड भाष्य केले.

थोरामोठय़ांच्या नावाखाली कसाबाची करणी करावयालाही आजवर लोक कचरले नाहीत व आजही तसेच घडण्याचा रंग दिसत आहे.

खेडय़ाची सर्व चिंता राजकारणाला नको व राजकारणाची काळजी सर्वोदयाच्या समाजकारणी लोकांना नको.