Page 5 of उरण News
विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवार पासून पुन्हा एकदा वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली आहे.
या केंद्रात पाच वर्षांच्या कालावधीत २५ हजारा हून अधिक एचएमव्ही/एलएमव्ही चालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना निवासी व गैर-निवासी स्वरूपात मोफत, जागतिक…
जेएनपीए कामगार वसाहतीत रात्र हंडीचे ही आयोजन करण्यात आली आहे. यावेळी २ लाख २२ हजार २२२ तसेच १ लाख ११…
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुडुंब भरून वाहणारे रानसई धरणातील पाणीसाठा घटला आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील…
छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या सागरी साम्राज्य आणि व्यापाराचा पाया रचला असे मत मंगळवारी जेएनपीए बंदरात आयोजित शाश्वत व हरित कॉरिडॉर…
गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे रानसई धरण वाहने बंद झाले आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणी पुरवठ्यावर…
रुस्तमजी केरावाला फाउंडेशन (आर के एफ) या संस्थेच्या कारभाराला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर ११ ऑगस्टपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण…
बोकडवीरा येथील पेट्रोल पंपा नजीक या स्पर्धांचे आयोजन करण्यात होते. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन मागील २५ वर्षांपासून या स्पर्धा भरवीत आहे.
शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.
मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून करंजा बंदरातील मासळी बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात गतवर्षी ५०० तर यावर्षी ६००…
मालमत्तेतील हिस्स्यासाठी उसवलेली भावा – बहिणींच्या नात्यांची वीण पुन्हा जुळू लागली आहे. राखी पौर्णिमेमुळे या घटनेला अधिक महत्व आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १७ जुलै १९४७ ला मुंबई वरून रेवस(अलिबाग)ला जाणाऱ्या संत रामदास बोटीला झालेल्या अपघातात ७०० पेक्षा अधिक प्रवाशांचा…