उस्मानाबाद News

मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला

Raju Shetti on Dharashiv : पोलिसांनी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. राजू शेट्टी यांनी देखील एक व्हिडीओ…


धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दांडी मारली.

तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून मंदिर कळसाबरोबरच छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असतानाचे तुळजाभवानी मातेचे १०८ फूट उंचीच्या भव्य शिल्पाचेही दर्शन भाविकांना…

तुळजापूर येथील ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांनी मुंबईतून आणखी एकाला अटक केली आहे. संतोष खोत असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात…

वाह रे सरकारी आंदोलन अन वाह रे तुमचं बेगडी सरकार असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यसरकारवर प्रखर शब्दात टीकाही केली.

मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

धाराशिव जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे धाराशिव सोलार प्रकल्पासाठी राज्यात सर्वात अनुकूल जिल्हा आहे.

झेंड्याच्या कारणावरून शहरातील जुनी गल्ली भागातील दोन गटात गुरूवारी रात्री अचानक वाद झाला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने मोठा तणाव…

सामाजिक, आíथक, मानसिक बदलामुळेच महाराष्ट्रात दर ४६व्या मिनिटाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे. शासकीय पॅकेज देण्याने आत्महत्या थांबणार नाहीत, तर…

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…