वंदे भारत एक्सप्रेस News

श्रीरामपूरमधील बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळावा, साई जलदगती रेल्वे रोज सुरू करावी आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीयांनी आज, गुरुवारी…

मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन गतिमान दळणवळणावर भर देत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने नांदेड आणि राजधानी मुंबई अधिक जवळ आले…

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री रक्षा खडसे यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत…

वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने, ऐन गणेशोत्सव काळात वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे.

मुंबईत ये-जा करण्याचा प्रवास कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी, राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांना वंदे भारत मुंबईशी जोडली जात…

नागपूर -पुणे या मनमाड मार्गे दररोज धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस या गाडीचे डबे वाढवून अधिक प्रवासी क्षमता करण्याच्या विचारात अधिकारी…

इतर गाड्या किफायतशीर दरांत उपलब्ध असल्याने ‘वंदे भारत’ऐवजी आमची इतर गाड्यांनाच पसंती असल्याची प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली.

राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डब्यापासून वंचित आहेत. सरकारचे वंदे भारत वाढवण्याकडे फक्त लक्ष असून इतर रेल्वेगाड्यांना दुर्लक्षित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या…

उपनगरीय रेल्वे सेवेवर लाखो प्रवाशांचा प्रवास अवलंबून असतो. लोकलची एक फेरी रद्द झाली तरी, शेकडो प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो.

नागपूर आणि पुणे ही दोन्ही शहरे वेगाने वाढणारी मोठी शहरे असून, दोन्ही ठिकाणी अनेक लघू आणि मध्यम उद्योग, शैक्षणिक व…