Page 24 of वसई News

मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष राय यांची मानवी हक्क आयोगात तक्रार.

दैनिक लोकसत्ताने वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

कल्याण परिमंडळ अंतर्गत पालघर वसई मंडळ कार्यालयांमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वसई विरार शहरात मियावाकी वनांचे जंगल तयार करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत पालिकेने शहरातील आठ ठिकाणी ९ हजार ६३१…

वसई फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून आर्टीमाईज आऊटलेट असून त्याच्या वरील भागात कपड्याचा कारखाना आहे. बुधवारी रात्री अचानकपणे या कपडा…

वसई विरार शहराच्या पूर्वेच्या भागातून गुजरात व मुंबईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.दळणवळणाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्वाचा समजला जातो.…

उत्तन येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे पत्रे वाऱ्यामुळे उडून मोडकळीस येत आहेत. त्यामुळे एखाद्या प्रसंगी हे पत्रे घरांवर किंवा नागरिकांच्या अंगावर…

नालासोपारा पश्चिमेचा सांडपाणी प्रकल्प क्रमांक ४ हा गास परिसरात उभारला जाणार आहे. मात्र येथे आरक्षित केलेली जागा हस्तांतरणाचा तिढा अजूनही…

वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी वसईत वृक्ष प्राधिकरण विभागाकडून वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.

मे अखेरीस येणाऱ्या उत्तन च्या आंब्याचा हंगाम यंदा वळवाच्या पावसामुळे चुकला आहे. परिणामी ५० टक्के आंब्याचे उत्पन्न घटले असून आर्थिक…

वृक्षांची स्थिती माहीत व्हावी यासाठी दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली जाते. मात्र २०१६ नंतर वसई विरार शहरातील वृक्षांची गणनाच झाली नसल्याचे समोर…

वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने ये जा करणाऱ्या नागरिकांची बॅग व त्यांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात आली आहे.