Page 25 of वसई News

वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला…

दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणी दरम्यान खाजगी तसेच शाससकीय जागेवरील जवळपास २९७ झाडांची कत्तल केली जाणार आहे.

काम सुरू असताना मागील काही दिवसांपासून वसई विरार भागात पावसाची हजेरी लागत आहे.

आता पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण सायकल ट्रॅक चिखलमय झाला आहे.

चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत संतप्त झालेले नागरिकांनी सोमवारी चिंचोटी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला आहे. हे गाव एका बेटावर असल्याने येथील नागरीकांना बोटीतून ये जा करावी लागत आहेत.

शेतात महावितरणची विद्युत वाहक तार तुटून पडली होती. व त्यातून प्रवाह सुरूच होता.

जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यानंतर वाढलेल्या सुरक्षा धोका लक्षात घेता मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने ३ जूनपर्यंत ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर…

या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने सांडोर गावावर शोककळा पसरली होती.त्यांच्या मागे मुलगा तनिष आणि मुलगी त्रिशा असा परिवार आहे.

दोन्ही प्रकल्पांची ८० टक्के कामे पूर्ण झाली असल्याने आगामी काळात वसई विरार मधील पाणी चिंता मिटणार आहे.

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे तयार मिठाचे मोठे नुकसान झाले असून आता उरलेल्या मिठाच्या राशी गवत व कापड टाकून बंदिस्त केल्या…

वसई विरार महापालिकेचे नगररचना उपसंचालक वाय एसआर रेड्डी यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.