scorecardresearch

Page 25 of आषाढी वारी २०२५ News

पालखी सोहळय़ासाठी माउलींच्या रथाला लष्करी संस्थेच्या प्रगत संशोधनाची जोड

‘पाहू द्या रे मज विठोब्बाचे रूप’ असे म्हणत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसमवेत जाणाऱ्या पालखी सोहळय़ासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर…

ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी दुपारी देहूतून प्रस्थान ठेवले.

इंद्रायणीचे पात्र निर्मळ राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावले

वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.

वारी आनंदाची..

आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे.

पंढरपूर, देहू, आळंदीसाठी भरीव निधी – मुख्यमंत्री

पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाकडून भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

विठ्ठलाच्या कृपेमुळेच राज्यात यंदा चांगला पाऊस – मुख्यमंत्री

गेल्यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती होती, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देण्याची मागणी विठ्ठलाकडे केली होती.

.. डोळ्यांचे पारणे फेडले

वायुवेगाने धावणारे अश्व, त्यापैकी एकावर हातात भगवे निशाण फडकावत आरूढ झालेला स्वार, ‘माउली-माउलीं’चा भक्तांचा एकाच गलका. ‘ज्ञानबा-तुकाराम’ या जयघोषाने दमदुमलेला…

भक्त फाटका विठ्ठलाचा कर्ज काढूनी चालतो वाट..! पंढरीचा महिमा। देतां आणीक उपमा।। ऐसा ठाव नाही कोठे। देव उभा उभी भेटे।।

नात्याचा ठावही आजवर लागलेला नाही. पंढरीची वाट चालायची अन् त्या पंढरीनाथाच्या नगरीत पोहचून धन्यता मानायची. त्यानंतर पुन्हा संसाराचा गाडा हाकायचा.…