Page 25 of आषाढी वारी २०२५ News
पावणेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळ निगडीत पालखीचे आगमन झाले. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.
‘पाहू द्या रे मज विठोब्बाचे रूप’ असे म्हणत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसमवेत जाणाऱ्या पालखी सोहळय़ासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर…
पालख्यांचे पुण्यातील आगमन अगदी एकाच दिवसावर येऊन ठेपले आहे. तरीसुद्धा पुण्यावर केवळ ढगांची गर्दी दिसत आहे, मोठा पाऊस बेपत्ताच आहे.
मनी पंढरीचा ध्यास, टाळ मृदंगाचा गजर, खांद्यावर भगवी पताका आणि मुखी एकनाथ भानुदासाचा जयघोष अशा वातावरणात संत एकनाथ महाराजांची पालखी…
टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी दुपारी देहूतून प्रस्थान ठेवले.
वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत.
आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे.

पंढरपूर, देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्यशासनाकडून भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

गेल्यावर्षी राज्यात दुष्काळाची स्थिती होती, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची ताकद देण्याची मागणी विठ्ठलाकडे केली होती.

वायुवेगाने धावणारे अश्व, त्यापैकी एकावर हातात भगवे निशाण फडकावत आरूढ झालेला स्वार, ‘माउली-माउलीं’चा भक्तांचा एकाच गलका. ‘ज्ञानबा-तुकाराम’ या जयघोषाने दमदुमलेला…

नात्याचा ठावही आजवर लागलेला नाही. पंढरीची वाट चालायची अन् त्या पंढरीनाथाच्या नगरीत पोहचून धन्यता मानायची. त्यानंतर पुन्हा संसाराचा गाडा हाकायचा.…