Page 6 of वाशिम News

बहुतांश विहिरींना कठडे नसल्याने त्याचा अंदाज प्राण्यांना येत नसून विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. यापूर्वी देखील अशा घटना…

यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचले आहे.

गत काही दिवसापासून शेलूबाजारच नव्हे तर अनेक गावातील वीज पुरवठा काही ना काही कारणाने वारंवार खंडित होत असल्यामुळे ऐन उकड्याच्या…

सरत्या वर्षात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर चालू वर्षातील केवळ ४ महिन्यात १८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

मागील काही दिवसांपासून वातावरणात झालेला बदल, घरातील कुलरमधील साचलेले पाणी, सांडपाणी व इतर कारणामुळे जिल्ह्यात डेंगू, चिकनगुणीयाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापुर्ण व शुध्द पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली.

हवामान विभागाने वाशीम जिल्ह्यात वादळी पावसाचा व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला. आज दुपारनंतर वादळी वारा व पावसाने जिल्ह्याला झोडपले.

मतदान प्रक्रियेत ५.८७ टक्के मतदान वाढीच्या अंदाजाचे वृत्त विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित झाले होते.

मानोरा शहरासह तालुक्यातील काही भागांत आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कधी कडक उन तर कधी अवकाळी पाऊस अशी स्थिती आहे. लग्नसराई असून त्यातच पावसाचा व्यत्यय येत…

देव तलावातील पाणी आटल्याने उरलेल्या फक्त दोन कुंडामध्ये काही प्रमाणात पाणी शिल्लक असल्याने मासे असले तरी ते देखील धोक्यात आलेले…

जिल्ह्यातील २०० गावांपेक्षा अधिक गावात पाणीटंचाईचा अंदाज असून जिल्हा प्रशासनाने १६६ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे.