Page 67 of पाणी News

मागील काही दिवसांपासून शहर आणि मावळातील पवना धरण परिसरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. पाण्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या कमी व्हावी याकरिता गेले महिन्याभरापासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून शिवजल सुराज्य हे…

महापालिकेने पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केल्याने सध्या नगरकरांवर करवाढीची टांगती तलवार निर्माण झालेली आहे.

पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे (जीबीएस) रुग्ण आढळून आल्यानंतर पुण्यातील शुद्ध पाण्याचा प्रश्न चर्चेत आला आहे. पुणेकर मुबलक पाणी वापरतात, अशी…

उसाची तोडणी झाल्यामुळे राखलेल्या खोडव्याला व मोकळ्या रब्बीतील पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. यामुळे रब्बीतील आवर्तन तातडीने सुरु करण्याची मागणी…

जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातच सर्वाधिक टंचाई जाणवत असते. तर काही प्रमाणात धारणी, चांदूरेल्वे तालुक्यातील गावांचा त्यामध्ये समावेश असतो.

ज्या पाणलोट क्षेत्रात पाणी उपशाचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तिथे नवीन विहिरी अथवा विंधनविहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली.

वडगाव शेरी मतदारसंघात गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण भरल्या जात नाहीत.

पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आहेत. एकाचा मृत्यूही झाला आहे. हा आजार दूषित पाण्याने हाेत असल्याची शक्यता गृहीत धरून…

इथे येणारा भाविक स्नानाला आला की नदीची पूजा करून नारळ, फूल, ओटी भरतो. फाटके कपडे पाण्यात टाकून जातो.

मुंबई महापालिकेने जून २०२२ पासून लागू केलेल्या ‘सर्वांसाठी पाणी’ या धोरणांतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत ७८६८ नवीन जलजोडण्या देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा…