Page 69 of पाणी News

खासगी ‘आरओ’ प्रकल्पांसाठी नियमावली तयार केली आहे. यामध्ये संबंधित प्रकल्पातील पाण्याची वारंवार तपासणी करवून घेण्याचे बंधन प्रकल्प चालविणाऱ्यावर घालण्यात आले…

चंद्रपूर शहरात केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत मंजुर मलनि:सारण प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु आहेत.

जलजीवन मिशन कार्यक्रमातील पाणी योजनांमुळे यंदा ५९ गावे टँकरमुक्त झाली आहेत तर मार्च अखेरीपर्यंत आणखी २१ गावे टँकर मुक्त करण्याचे…

अंत्रज गावात तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे

धरणे शंभर टक्के भरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडे पर्यंतच धरणामधील पाणी…

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून शेतीला किती पाणी द्यायचे आणि शहराला पिण्यासाठी किती पाणी आरक्षित ठेवायचे, याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत…

गेल्या आठवड्यात महानगरपालिकेने पवई अँकर ते मरोशी जलबोगदा दरम्यान नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी कार्यान्वित केली.

भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणकरनाका येथील वऱ्हाळदेवी जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल, निगा आणि दुरुस्तीची अत्यावश्यक सेवेतील कामे शनिवार, १५ फेब्रुवारीपासून…

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असणार्या देहरजी प्रकल्पातील १९० दशलक्ष लिटर्स पाणी वसई विरार शहराला मिळणार आहे.

राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून…

स्वत:च्या मालकीचे धरण असूनही काही भागात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे सतर्क बनलेल्या नवी मुंबई महापालिकेने येत्या उन्हाळ्यातील पाण्याच्या नियोजनासाठी आतापासूनच…

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला ४३८ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.