scorecardresearch

Page 33 of हवामानाचा अंदाज News

अंदमानात मोसमी पावसाचं आगमन; राज्यातील ९ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचं (नैऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगलाच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे.

monsoon weather rain
Monsoon Alert: आज अंदमान समुद्रात धडकणार मान्सून; पुढील २४ तासांत ‘या’ राज्यांना झोडपणार पाऊस

रविवारी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

Cyclone Alert: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं संकट; सुरक्षेसाठी अग्निशमन दलाच्या १७५ तुकड्या तैनात

आज सकाळी साडे अकराच्या सुमारास कार निकोबारपासून पश्चिमेला १७० किमी अंतरावर दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं…

Summer India
विश्लेषण : मे महिन्यात तापमान खरच घटणार का?

दिल्ली, पंजाबपासून उत्तर प्रदेश तसेच राजस्थानपासून गुजरातपर्यंत कमाल तापमानाचा पारा बहुतांश वेळेला सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता आहे.

सूर्य आग ओकणार; तापमानाचा पारा ५० अंशावर जाणार, हवामान खात्याचा तीव्र इशारा

भारतात सध्या जवळपास सर्वच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता…

Maharashtra Heatwave Warning
विश्लेषण : राज्यात उष्णतेची लाट आलीय म्हणजे नेमकं काय झालंय? उष्णतेची लाट कशी ओळखतात? ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार?

उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये उष्णतेची लाट असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे.

heat-2-1
Maharashtra Heatwave Updates : उन्हाळा हैराण करणार! विदर्भात पुढचे पाच दिवस उष्ण लहरी, ३० एप्रिल ते २ मेदरम्यान…!

Maharashtra Heatwave Warning : पुढील पाच दिवस विदर्भामध्ये उष्ण लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात…

ठाण्यात सलग चौथ्या दिवशी उष्णतेची लाट, जाणून घ्या आजचं हवामान

गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.

mumbai sea heat wave
विश्लेषण : उष्णतेच्या लाटांचे प्रमाण का वाढत आहे? तापमानवाढीला रोखायचे कसे?

भारतातील वातावरण सातत्याने बदलत आहे कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे.