Page 87 of विशेष लेख News

२१ सप्टेंबर या जागतिक अल्झायमर दिन… जसजशी वृद्धांची संख्या वाढते आहे, तसतसे या आजाराचे प्रमाणही चिंताजनक ठरते आहे.

वर्षानुवर्षांचा गाळ साचून जलाशयांची पाणी साठवणक्षमता घटू लागली आहे. गाळ काढल्यास पाणी अधिक काळ पुरेल. पावसाळा संपल्यानंतर काही महिन्यांतच त्यादृष्टीने…

जिल्ह्याची आजची अवस्था किती दयनीय झाली आहे, हे गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या निती आयोगाने प्रकाशित केलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालावरून…

बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारी यंत्रणा संवेदनशीलतेने बघत नाही, हेच सद्यपरिस्थितीतून दिसते…

‘एमपीएस’ग्रस्त मुलांसाठी राणी चोरे यांनी ‘आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन’ची स्थापना केली.

प्रवीण सावंत. सातारा जिल्ह्यातील वाढे गावातील तिरंदाजी प्रशिक्षक. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या प्रवीण यांचे आयुष्य पारंपरिक कला असलेल्या तिरंदाजी या…

वरिष्ठ अधिकाऱ्यासह चौघांना वीरमरण आल्यानंतर काही काळ शोक व्यक्त झाला, पण अशा दुर्दैवी घटना होतात कशा आणि त्या झाल्यानंतर आपण…

राजकीय इच्छाशक्तीशिवाय हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी होऊ शकला नसता, हे मान्य करावे लागेल. आजही काही प्रश्न असे आहेत, जे केवळ राजकीय…

मुंबईची ओळख असलेल्या आणि ब्रिटिश काळाचा वारसा मिरवणाऱ्या बेस्टच्या लाल डबल डेकर आजपासून बंद होणार आहेत. त्यांची जागा एसी डबल…

अमेरिकेतून नुकत्याच १०५ पुरातन वस्तू भारतात परत आणण्यात आल्या. संस्कृतीचा अभिमान मिरविण्याचे वारे वाहत असताना तिच्या वस्तुनिष्ठ अभ्यासासाठी असे जगभर…

माध्यमांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यामुळे मणिपूरचे भयाण वास्तव उघडकीस आले.

निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, द्वेषाचे राजकारण जोरात सुरू आहे. हा द्वेष भावी पिढ्यांपर्यंत पोहोचत असेल असेल, तर हे समाज…