Page 87 of विशेष लेख News

महाराष्ट्रात सध्या सत्तेवर असलेल्या सरकारने आरोग्यसेवेसंदर्भात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले.

हेच इतरत्रही घडत राहिले, वर्ग ही टेहळणीची जागा बनली, तर मग शिकवण्यातली सहजता आणि सर्जनशीलता कुठे जाईल?

हातातील मोबाइलफोनपासून दारातील गाडीपर्यंत अनेक उत्पादनांमधील अविभाज्य घटक झालेल्या सेमीकंडक्टरच्या उत्पादनाची व्यवस्था भारतात निर्माण करण्यासाठी या पाच गोष्टी कराव्याच लागतील…

मदनदास देवींनी कोणताही दंभ वा बडेजाव न करता नुकतंच बाळसं धरू लागलेल्या विद्यार्थी परिषदेशी तरुणांना जोडण्याची जबाबदारी पार पाडली..

एके काळी उत्तम कामगिरी बजावलेल्या पण आता फारशी चांगली अवस्था नसलेल्या अनेक शासकीय, निम शासकीय संस्था आजही अस्तित्वात आहेत.

इरशाळवाडीसारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली की त्यासंदर्भातील सरकारच्या जबाबदारीची चर्चा सुरू होते. सरकार काहीच करत नाही असा अनेकांचा समज असतो.

छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, विदर्भ आणि वऱ्हाड प्रांत असा या विद्यापीठाचा असलेला पसारा कालौघात कमी झाला, तरी गुणवत्ता आणि उपयुक्तता वाढतच…

संगीताच्या संक्रमण काळात, म्हणजे ए. आर. रेहमानच्या उदयानंतर आणि कॅसेटयुगाचा अस्तच होत असताना आलेल्या तीन मराठी चित्रपटांतील महानोरांची गीते पुरेशी…

ना. धों महानोर यांच्या निधनानंतर, त्यांच्या कवितेच्या अभ्यासकाने घेतलेला हा समग्र आढावा…

मणिपूर समस्येला जातीय पैलू देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण धर्माच्या आधारावर चालवल्या जाणाऱ्या देशाचे काय होते, हे आपण शेजारच्या…

‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ या योगेंद्र यादव यांच्या लेखापासून सुरू झालेल्या विवेकानंदविषयक चर्चेचा पुढील टप्पा..

समाजशास्त्र आणि मानवविज्ञान (अँथ्रोपॉलॉजी) या दोन आधुनिक ज्ञानशाखांच्या विकासामुळे प्राचीन मानवी संस्कृतीतील बदलांविषयी एक समग्र आकलन निर्माण होत गेले आहे.