scorecardresearch

Page 35 of जिल्हा परिषद News

बीड जिल्हा परिषदेचे साडेपंधरा कोटींचे मूळ अंदाजपत्रक मंजूर

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठीच्या १५ कोटी ५७ लाख रुपयांच्या मूळ व चालू वर्षांच्या ३२ कोटी ८९…

बीड जिल्हा परिषदेत तोडफोड

जिल्हा परिषदेतील ‘झेडपीआर’च्या समान निधी वाटपावरून सत्ताधारी-विरोधक यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूआहे. सोमवारी हा संघर्ष चव्हाटय़ावर आला.

तीर्थक्षेत्र निधीवरून जि.प.त वादंग

तीर्थक्षेत्र विकास योजनेतील कामाच्या निधिवाटपाच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आज भडका उडाला. पूर्वी मंजूर झालेल्या कामांना निधी न…

नवल यांनी जि.प.ची सूत्रे स्वीकारली

नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा आणि राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्हय़ाला विकासाची उज्ज्वल परंपरा असून ती पुढे नेण्याचा कसोशीने प्रयत्न करू,…

‘अपहाराची रक्कम पंधरवडय़ात न भरल्यास फौजदारी कारवाई’

तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी विविध कामांच्या निधीत ३८ लाखांच्या रकमेचा अपहार केला. अपहारातील ५० टक्के रक्कम १५ दिवसांत भरणा करावी.…

स्थायीच्या बैठकांची तऱ्हा

जि. प. स्थायी समिती बैठकीकडे अधिकारी पाठ फिरवतात. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. याच बैठकीत वसतिशाळा…

महापालिकेनंतर जि. प.तही युतीच्या वादाचा सिलसिला!

जि. प. मतदारसंघात निधीचे असमान वितरण होत असल्यामुळे महिला सदस्यांनी ‘आम्ही नक्की कोण आहोत,’ ‘आम्हाला फक्त चहा-नाश्ता करण्यास सभेला बोलविले…

‘सीईओं’विरोधात पुन्हा मोहीम

जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर संस्थानिक असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या मनमानी, नियोजनशून्य कारभारामुळे जिल्ह्यात विकासकामांना खीळ बसली आहे,…

हिंगोलीत जि. प.च्या जागेला अतिक्रमणांचा विळखा कायम!

जि. प.च्या जागेवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जि. प. बठकीत विरोधकांनी अनेकदा आवाज उठविला. मात्र,…

जिल्हा परिषदेत १०६ उमेदवारांपैकी ६६ उमेदवारांना नियुक्तीपत्र

निवड झाल्यानंतरही चातकासारखी नियुक्ती पत्राची वाट बघणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. निवड झालेल्या १०६ उमेदवारांपैकी ६६ उमेदवारांना

‘लातूर जि.प.ची विविध कामांमध्ये भरारी’

यशवंत ग्रामसमृद्धी अभियान, कुपोषण निर्मूलन, जलसंधारण, ग्रामीण विकास, पशुसंवर्धन अशा अनेक बाबतींत जिल्हा परिषदेचे काम अन्य जिल्हा परिषदांना मार्गदर्शक ठरावे,…

दूषित पाण्यामुळे लातुरातील ७० गावांचे आरोग्य धोक्यात!

आरोग्यास जोखमीचे ठरणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असलेली जिल्हय़ात सुमारे ७० गावे असून, गेल्या वर्षभरापासून ७ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा…

ताज्या बातम्या