
हे नाटक कालसुसंगत असल्यामुळे नाटकातील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक ऋषी मनोहरसह कलाकारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.
हे नाटक कालसुसंगत असल्यामुळे नाटकातील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक ऋषी मनोहरसह कलाकारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात…
राठोड फिल्मस प्रायव्हेट लिमिटेड निर्मित जय कमलेश राठोड दिग्दर्शित ‘वाजव रे’ चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर याने मिलिंद जंगम यांची भूमिका…
मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान ठरलेले, विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता हिंदी भाषेत रंगभूमीवर येणार आहे.
दहीहंडी सरावाच्या माध्यमातून ‘बिझनेस नेटवर्किंग’ करणाऱ्या भांडुप (पश्चिम) येथील शिवनेरी गोविंदा पथकाच्या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.
मातृभाषा मराठीचे महत्व पटवून देणारा आशय असलेले फलक हाती घेऊन गोविंदा फिरताना दिसतील, तसेच टी-शर्टवर विशिष्ट संदेश लिहून गोविंदा पथके…
विविधतेने नटलेल्या भारतात महाराष्ट्र राज्य निरनिराळ्या परंपरा, संस्कृती आणि लोककलांनी सजलेलं राज्य आहे. या मातीतील लोकसंगीत अक्षरश: नसानसांत भिनते आणि…
ओटीटी माध्यम आणि रुपेरी पडदा दोन्हीकडे आपले चित्रपट गाजत असताना आपण चित्रपटसृष्टीतून काही काळ निवृत्ती घेत असल्याचे अभिनेता विक्रांत मस्सी याने…
पुण्यात राहून कृष्णाने ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या उपक्रमाअंतर्गत रात्रंदिवस मेहनत घेत तयारी केली आणि आता २०२५ च्या नीटमध्ये यशस्वी झाला…
सद्य:स्थितीत मराठी भयपट व वेबमालिकांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.
सध्या नाट्य मंदिराच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात असून १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ‘संगीत देवभाबळी’ या व्यावसायिक नाटकाच्या प्रयोगाने…
मुलांच्याच आयुष्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणारा, पालक आणि मुलांमधील संवादाचं महत्त्व पटवून देणाऱ्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आमिर…