
घरगुती आणि रासायनिक सांडपाणी तसेच बेकायदा बांधकामांच्या अतिक्रमणांमुळे एका मोठय़ा गटाराची अवकळा प्राप्त झालेल्या वालधुनी नदीचे नष्टचर्य अजूनही कायम आहे.
घरगुती आणि रासायनिक सांडपाणी तसेच बेकायदा बांधकामांच्या अतिक्रमणांमुळे एका मोठय़ा गटाराची अवकळा प्राप्त झालेल्या वालधुनी नदीचे नष्टचर्य अजूनही कायम आहे.
सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्ष स्वागतानिमित्ताने पाटर्य़ामध्ये मद्य रिचवून वाहन चालवीत घरी परतणाऱ्या ग्राहकांना पर्यायी वाहनचालक तसेच रिक्षा, टॅक्सीची सुविधा…
गाव पातळीवर पाण्याचा हिशेब करून पाणी वापरले जावे. भूपृष्ठावरचे पाणी आणि भूजलसुद्धा सार्वजनिक मालमत्ता असल्याप्रमाणेच वापरात आणावे
गेल्या दोन वर्षांत कल्याण, टिटवाळा, मलंग, नेवाळी रस्ता भागात स्वस्त दरात घरे देतो सांगून माफिया विकासकांकडून सामान्य नागरिकांची लाखो रुपयांची…
ठाकुर्ली येथील मध्य रेल्वेच्या बारा बंगला भागातील ६५ एकर जमिनीवरील २५० झाडे तोडण्याच्या प्रस्तावाची कल्याण डोंबिवली पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या…
महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिर, अंबरनाथ आणि ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील धार्मिक स्थळे, लेणी, किल्ले आणि राजवाडे हिंदू स्थापत्यकलेचे उत्तम नमुने असणाऱ्या…
गेल्या कित्येक वर्षांपासून नानाविध प्रकल्पांमुळे गैरसोय सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर २०१४ हे वर्ष मुंबईचा वेग वाढवणाऱ्या प्रकल्पांच्या पूर्ततेचे वर्ष ठरले.
मोठा गाजावाजा करून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सुरू केलेल्या मोबाइल तिकीट प्रणालीकडे प्रवाशांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे.
कर्मचारी, अधिकारी, आयुक्त, महापौर, नगरसेवक, रहिवासी, विकासक, दलाल.. पालिकेच्या मुख्यालयात या सगळ्यांची नेहमीच लगबग सुरू असते.
सण किंवा नव्या वर्षांच्या सुरुवातीला आवर्जून पावले वळत असत ती भेटकार्डाच्या दुकानाकडे. मात्र, आता हरघडी नव्या नव्या मेसेंजर अॅप्लिकेशन्सची भर…
एरवी एक कुणी तरी नामवंत चित्रकार आला आणि प्रात्यक्षिक सादर करून गेला, यामध्ये जे जे स्कूल ऑफ फाइन आर्टला काही…
आयआयटीच्या पवई येथील संकुलात नवीन वर्षांच्या सुरुवातीला रणगाडे, विविध प्रकारच्या गन्स आदी युद्धसामग्री आणली जाणार आहे. निमित्त आहे ते वार्षिक…