
एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जातं, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे…
एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जातं, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे…
सुमारे दीड-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पती व छोट्या दोन मुलांसह राहात होती. कुटुंबाच्या मालकीच्या छोट्याशा शेतीच्या तुकड्यावर कुटुंबाचं भागत…
अगतिकता, अस्थिरता, अपराधी भावना, मानसिक आजार, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, या आणि अशाच कारणांमुळे लोक बुवाबाजीकडे आकृष्ट होतात.
पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांचे, विशेषत: दुय्यमत्वातून निर्माण झालेले प्रश्न कालही होते आणि आजही आहेत.
स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करणाऱ्या प्रथा-परंपरा सर्वच जाती-धर्मांत आहेत. सर्वच जाती-धर्मांत वर्चस्ववादी लोकांचा गट – त्यातून समाजातील लोकांच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या आयुष्यावर…
सुखदेवच्या मनात सावत्र आई सीताबाईविषयी संशय निर्माण झाला. तो मांत्रिकाकडे गेला. त्याने त्याला तावित, दोरे, लिंबू, उदी दिले. मांत्रिकाच्या म्हणण्याप्रमाणे…
नवऱ्याच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका होऊनही सुमनला जातपंचांनी वाळीत टाकलं, इतकंच नाही तिच्या तिन्ही मुलांना जातीत घेण्यास नकार दिला.
अचानक घरावर दगड येणं, अंगावर बिबव्याच्या फुल्या उमटणं, डोळ्यातून खडे येणं, अचानक काही पेटणं अशा घटना घडू लागल्यास संपूर्ण भोवताल…
‘‘मला दैवी शक्तीचा आदेश आहे, म्हणून मी शाळा सोडली.’’ असं ठाम शब्दात सांगणारा अनिल आजही आठवतो.
पूर्वी बालिकांच्या पोटाला कुंकू लावून किंवा पाळण्याला बाशिंग बांधून लग्न ठरवायचे. त्याच्या दुष्परिणामांमुळे समाज होरपळून निघत होता. अनेक चिमुरड्यांना विधवेचं…
भोंदू बुवा-बाबांच्या दरबारात होणारं लोकांचं शोषण हा अतिशय चिंतेचा विषय आहे.
आपल्या समाजात स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, तिच्या मानसिक, शारीरिक आरोग्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष यातून आजही अनेक स्त्रिया मनोविकाराच्या शिकार…