
लोकांमधल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नियोजनबद्ध आखणी करून एखादा माणूस एक-दोघांना नाही तर संपूर्ण गावाला कसं फसवू शकतो याचं चपखल उदाहरण…
लोकांमधल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन नियोजनबद्ध आखणी करून एखादा माणूस एक-दोघांना नाही तर संपूर्ण गावाला कसं फसवू शकतो याचं चपखल उदाहरण…
आजही काही समाजातील प्रथेप्रमाणे लग्नात मुलींना कौमार्य चाचणीच्या विधीला सामोरं जावं लागतं. नेहालाही या विधीला सामोर जावं लागलं, या वेळी…
बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही ते रोखण्यात आपल्याला पूर्णपणे यश आलेलं नाही. पालकांची मानसिकता, हुंडा-परंपरा, मुलींबाबतची असुरक्षितता, याचबरोबरीने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या…
समाजव्यवस्थेच्या तथाकथित उतरंडीवर खालच्या पायरीवर असणं आणि त्यातही स्त्री असणे हे आजही शोषणाचे कारण ठरत असेल तर समाज म्हणून सर्वार्थाने…
दारूच्या व्यसनामुळे घरादाराची राखरांगोळी झालेली असंख्य कुटुंबे आहेत, हे वास्तव दारूबंदीमुळेच मोडून काढता येईल हे लक्षात घेऊन २०१५ पासून अहिल्यानगर…
एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जातं, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे…
सुमारे दीड-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पती व छोट्या दोन मुलांसह राहात होती. कुटुंबाच्या मालकीच्या छोट्याशा शेतीच्या तुकड्यावर कुटुंबाचं भागत…
अगतिकता, अस्थिरता, अपराधी भावना, मानसिक आजार, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव, या आणि अशाच कारणांमुळे लोक बुवाबाजीकडे आकृष्ट होतात.
पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांचे, विशेषत: दुय्यमत्वातून निर्माण झालेले प्रश्न कालही होते आणि आजही आहेत.
स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करणाऱ्या प्रथा-परंपरा सर्वच जाती-धर्मांत आहेत. सर्वच जाती-धर्मांत वर्चस्ववादी लोकांचा गट – त्यातून समाजातील लोकांच्या रोजच्या जगण्या-मरण्याच्या आयुष्यावर…
सुखदेवच्या मनात सावत्र आई सीताबाईविषयी संशय निर्माण झाला. तो मांत्रिकाकडे गेला. त्याने त्याला तावित, दोरे, लिंबू, उदी दिले. मांत्रिकाच्या म्हणण्याप्रमाणे…
नवऱ्याच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटका होऊनही सुमनला जातपंचांनी वाळीत टाकलं, इतकंच नाही तिच्या तिन्ही मुलांना जातीत घेण्यास नकार दिला.