
कधीकाळी सुजलाम-सुफलाम असणाऱ्या या राज्याच्या ललाटावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची जखम भळभळत आहे. सभागृहात आणि बाहेर सतत बोलतच असणाऱ्या…
कधीकाळी सुजलाम-सुफलाम असणाऱ्या या राज्याच्या ललाटावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांची जखम भळभळत आहे. सभागृहात आणि बाहेर सतत बोलतच असणाऱ्या…
महाराष्ट्राला खरा राग आला आहे, तो खोटारडेपणाचा. चुकांचे समर्थन करण्याची मग्रूरी, भांडवलदारांसाठी सोयीच्या भूमिका, इतिहासाचा विपर्यास याचा मतदारांना अक्षरशः वीट…
गडचिरोली जिल्ह्यातील एका गावात नुकतेच जादूटोणा करण्याच्या संशयावरून एका महिलेसह पुरुषास जिवंत जाळण्यात आले.
लोकशाहीच्या संरक्षणासाठी जागरूक नागरिकांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निर्भयपणे आणि मुख्य म्हणजे सुजाणपणे पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. इथे जन्माला येणाऱ्या…
नेतृत्व करणारे वाचाळपणा करतात, कशाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?
शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यामुळे राजकारण्यांना लोकमान्यता कशी मिळणार?
डॉलरच्या तुलनेत रुपयाने ८१.६० अशी पातळी गाठल्याने विकासदरही खालावेल, पण या आकड्यांच्या पलीकडल्या जाणिवांचे काय? राजकारणाला जनतेचे प्रश्न दिसत आहेत…