भक्तानं माझ्याशी कसं एकरूप व्हावं, ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.
भक्तानं माझ्याशी कसं एकरूप व्हावं, ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत.
जगाचं भजन सुटून परमतत्त्वाचं भजन सुरू झालं पाहिजे. जगाची ओढ सुटून सद्गुरू-बोधानुरूप जगण्याची ओढ निर्माण झाली पाहिजे.
आपलं मन सद्गुरूंचंच मन झालं पाहिजे, म्हणजे मनानं त्यांच्याशी एकरूपता आली पाहिजे.
१८ व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला ‘गीता’ सांगितली.
भक्ताला जीवनसंघर्षांला सामोरं जाण्याआधी नेमकं काय करावं, हे निर्वाणीचं सांगणारा आहे.
आता सद्गुरूशी ऐक्य म्हणजे काय? तर हे ऐक्य आंतरिकच आहे. अंतर्निष्ठा हेच ऐक्य आहे.
सद्गुरूशी ऐक्य पावण्याची काय गरज आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याआधी या ऐक्यतेचा कोणता मार्ग आहे
सद्गुरूमयता शिकवणारा हा ग्रंथही सद्गुरू जनार्दन स्वामींनीच लिहवून घेतला आहे, अशी नाथांची भावना आहे
महाज्ञानी व्यासांनी वेदार्थ, सकळ पुराणं लिहिली; पण अंत:करणात ते समाधानी नव्हते.
सुखानं आपण आत्मनिर्भर होण्याऐवजी सुखकारक भासणाऱ्या साधनांसाठी परावलंबी झालो, लाचार झालो.