सद्गुरू हा ‘साक्षात’- म्हणजे डोळ्यांना दिसणारं परब्रह्मच आहे
सेवा’ म्हणजे ‘सेवन करा’ या दृष्टीनं पाहिलं की श्लोकही अधिक अर्थपूर्ण भासू लागतो
आपण पुन्हा आपल्या दु:खमिश्रित जगण्यात स्वत:ला लगेच झोकून देतो!
यदु- अवधूत संवाद सुरू का झाला आणि चराचरातील आपल्या गुरूंची महती अवधूत का गात आहे, हे पुन्हा एकदा लक्षात घेऊ.
नि:संगमध्ये संगातून सुटका आहे, निरपेक्ष म्हणजे अपेक्षा ठेवण्याच्या वृत्तीतून सुटका आहे
आकाशाचा ‘सर्व पदार्थी समत्वानं असूनही असंग’ असण्याचा जो गुण आहे ना तो अवधूताला विलक्षण भासला.
अन्नपाण्यावर आपलं शरीर पोसलं जात आहे. त्यामुळे पाण्याचं मोल आपण जाणतोच.
साधनेच्या पथाकडे वळलेल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं जीवन म्हणजेसुद्धा एक संघर्षच आहे.
मन स्थिर नसेल, तर बुद्धी स्थिर राहणार नाही. मग या मनुष्यजन्माचा खरा लाभ मला घेता येणार नाही.
जिथं श्रीवल्लभ श्रीकृष्ण आणि भक्तकदंब एकत्र आहेत, तिथं अक्षय सुख, अक्षय लाभ आणि मांगल्य आहे! (