वंदनेनं भरलेल्या पहिल्या अध्यायात आता भागवताचा उगम प्रकट झाला आहे.
वंदनेनं भरलेल्या पहिल्या अध्यायात आता भागवताचा उगम प्रकट झाला आहे.
अभावग्रस्त जीव परमभावाचा स्रोत असलेल्या सद्गुरूपाशी गेला आणि अभावाचाच अभाव झाला!
गणेश, शारदा, संत, कुळदेवता एकवीरा यांचं सद्गुरूरूपातच वंदन करून झाल्यावर आता सद्गुरूचं परत वंदन आहे
सूर्य आहे आणि तो प्रकाशमान नाही, हे शक्यच नाही. सूर्य आहे म्हणजे प्रकाश आहेच.
सद्गुरू ज्या जिवाकडे कृपादृष्टी टाकतात त्याचं भवसंकट ओसरतं आणि त्याच्या डोळ्यापुढे सद्गुरू रूपात परमतत्त्व प्रकाशमान होतं. त्यानं नित्य निज उल्हासानं…
ग्रंथ परिपाठानुसार नाथांनी ग्रंथारंभीच्या मंगलाचरणानुसार विविध विभूतींना वंदन केलं आहे.
जनार्दन स्वामींनी शिष्योत्तम एकनाथांची जी जडणघडण केली, तिचा मागोवा आपण त्यांच्याच अभंगाच्या आधारावर घेत आहोत
देह जर खऱ्या अर्थानं शुद्ध व्हायला हवा असेल, तर तो देह ज्या मनाकडून राबवला जातो
दुसरी गोष्ट म्हणजे ‘एकनाथी भागवता’च्या प्रतीचं संपादन अनेकांनी केलं आहे.
माउलींनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली ती सद्गुरू निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं.