scorecardresearch

चैतन्य प्रेम

६०. फसगत

यदुकुमार खेळाच्या नादात द्वारकेपासून काही मैलांवरील पिंडारक क्षेत्री गेले. तिथं ऋषींना पाहून त्यांची गंमत करण्याची लहर त्यांच्या मनात आली.

५७. श्रवणे उपजे सद्भावो

ज्यानं नुसत्या संकल्पानं या सृष्टीचं सृजन केलं, तिचं पालन केलं आणि तिचा संहारही केला, त्या कृष्णानं यदुकुळाच्या अंताचा निर्धार केला…

५६. अवतारथोरी

ज्याची भेट होताच त्या भेटीत खंड पडत नाही. अर्थात क्षणोक्षणी त्याचं अस्तित्व असं कायमचं होऊन जातं की त्या भेटीला विरामच…

५२. पाउलांचा माग

श्रीकृष्णाच्या मनात आलं की, माझ्या बळानं अतिप्रबळ झालेले हे यादव मी अवतार समाप्त केल्यानंतर अधिकच बलशाली होतील.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या