यदुकुमार खेळाच्या नादात द्वारकेपासून काही मैलांवरील पिंडारक क्षेत्री गेले. तिथं ऋषींना पाहून त्यांची गंमत करण्याची लहर त्यांच्या मनात आली.
यदुकुमार खेळाच्या नादात द्वारकेपासून काही मैलांवरील पिंडारक क्षेत्री गेले. तिथं ऋषींना पाहून त्यांची गंमत करण्याची लहर त्यांच्या मनात आली.
ज्यानं नुसत्या संकल्पानं या सृष्टीचं सृजन केलं, तिचं पालन केलं आणि तिचा संहारही केला, त्या कृष्णानं यदुकुळाच्या अंताचा निर्धार केला…
ज्याची भेट होताच त्या भेटीत खंड पडत नाही. अर्थात क्षणोक्षणी त्याचं अस्तित्व असं कायमचं होऊन जातं की त्या भेटीला विरामच…
ती योग्य असेल, माझ्या हिताची असेल, तरच ती पूर्ण होईल, हा भावही मनात येतो.
श्रीकृष्णाच्या मनात आलं की, माझ्या बळानं अतिप्रबळ झालेले हे यादव मी अवतार समाप्त केल्यानंतर अधिकच बलशाली होतील.
श्रीकृष्णाचं अवतरण होण्यामागचं एक कारण म्हणजे दुष्प्रवृत्त राजांच्या अधर्मभारानं पृथ्वी त्रासली होती.
केवळ प्रारब्ध असेपर्यंत तो शत्रूपक्षात होता, पण मनानं सदैव कृष्णभावानं व्याप्त होता.
रामावतार एकपत्नीव्रती होता, तर कृष्णानं सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह केला होता
एवढी अचाट कृत्यं जगासमोर उघडपणे करूनही त्यानं आपलं बाळपणाचं रूप काही सोडलं नाही!
परीक्षितीची अंतरंग वैराग्य आणि विवेकपूर्ण स्थिती पाहून शुकांना म्हणूनच आनंद वाटला.
उलट परीक्षितीनं कलीचीच कोंडी करून राज्य केलं. रूपकार्थानंही या ओव्यांचा विचार करता येतो.