आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, परम चैतन्य तत्त्वच आत्मरूपानं या देहात नांदत आहे.
आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, परम चैतन्य तत्त्वच आत्मरूपानं या देहात नांदत आहे.
अत्यंत सूक्ष्म अशी कामनासक्ती व कामासक्ती अहंभावाचं पोषण करत असते.
कपोत हा सर्वसामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. या कपोताच्या निमित्तानं अवधूत यदुराजाला काही बोध करीत आहे.
गृहात जो आसक्त असतो, त्याचा अलगद घास काळ घेत असतो, असं अवधूत यदुराजाला सांगतो
जे. कृष्णमूर्ती म्हणतात त्याप्रमाणे, अगदी जवळची, आपल्याला आधारवत् वाटणारी व्यक्ती मृत्यूनं दुरावते तेव्हा आपण हमसून रडतो
विषयसुखाची ओढ हेच बंधन आहे आणि वृत्ती निर्विषय होणं हीच मुक्त अवस्था आहे.
जन्मापासून आपलं आयुष्य क्षणाक्षणानं घटत आहे. मृत्यूकडेच आपली वाटचाल सुरू आहे.
आसक्ती आणि स्नेहसूत्र, या दोन्हीमुळे माणूस दु:ख भोगतो, असं अवधूत सांगतो.
प्रपंच हा त्यागही शिकवतो, सहजीवनही शिकवतो, निरपेक्ष सेवाही शिकवतो, सहवेदनाही शिकवतो!
प्रपंचावर टीका करणाऱ्या, प्रपंचाला नाकारणाऱ्या परमार्थाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात तीव्र प्रश्न उत्पन्न होत असतात.
सूर्य जसा मलिन पाण्यात असूनही मलिन होत नाही, तसा सत्पुरुष संसारात असूनही देहभावात बद्ध होत नाही.
कपटी माणसाच्या सहवासात राहू, तर आपलीही बुद्धी कलुषित झाल्याशिवाय राहणार नाही.