सूर्य हा समुद्राचं पाणी शोषत असतो आणि वर्षांकाळी पावसाच्या रूपानं सहस्र जलधारांचा वर्षांव करीत जनांना निववत असतो.
सूर्य हा समुद्राचं पाणी शोषत असतो आणि वर्षांकाळी पावसाच्या रूपानं सहस्र जलधारांचा वर्षांव करीत जनांना निववत असतो.
जीवन नित्यनूतन आहे. वर्तमानातला क्षण भोगत असतानाच तो क्षणांत सरतो आणि भूतकाळजमा होतो
बालपण खेळण्यात, तारुण्य उन्मादात आणि वृद्धत्व चिंतेत सरतं, असं वर्णन आद्य शंकराचार्यानीही केलं आहे.
जन्म, वाढ, स्थिती, ऱ्हास, नाश आदी विकार देहालाच होतात. आत्मा अविनाशी, अनंत, अपार, निराकारच असतो.
आत्मजागृतीची इच्छा मनात जागण्याचा क्षण हा जीवन सार्थकी लावणारा योग असतो!
भ्रामक, मोहग्रस्त, आसक्तीजन्य इच्छांची पूर्ती व्हावी, या लालसेतून ‘मी’ जगामागे वाहावत जात असतो
पुनर्जन्माच्या सनातन तत्त्वज्ञानानुसार, या जन्मात आपल्या वाटय़ाला जी जी माणसं आली,
हीराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ (कुसुम प्रकाशन, अहमदाबाद) या माझ्या अतिशय आवडत्या ग्रंथाचा आधार त्यासाठी आपण घेणार आहोत.
सामान्य माणसाप्रमाणेच मलाही द्वैतमय जगात द्वंदात्मक परिस्थिती भोगावी लागत असल्याचं पाहून ते मलाही सामान्य मनुष्य भावानंच जोखतात.
जो खरा सत्पुरुष आहे त्याच्यापाशी बरावाईट कसाही माणूस येऊ दे, त्याच्यात पालटाची प्रक्रिया सुरू झाल्याशिवाय राहात नाही.
भगवंताला धरतीवर येऊन अवतार घेऊनही जे साधलं नाही ते, दुष्टांत परिवर्तन करण्याचं कार्य सत्पुरुषालाच साधतं, हे मोठं रहस्य आहे!
संतांची कोणतीही कृती अविचारातून वा क्षणिक भावनिक आवेगानुसार घडत नाही.