
२०१४ नंतर राजकारणात जे अनेक बदल झाले, त्यात सत्ताधा-यांनीच विरोधकांची भूमिका बजावणे आणि त्यांची राजकारणातील जागा व्यापणे याचाही समावेश आहे.
२०१४ नंतर राजकारणात जे अनेक बदल झाले, त्यात सत्ताधा-यांनीच विरोधकांची भूमिका बजावणे आणि त्यांची राजकारणातील जागा व्यापणे याचाही समावेश आहे.
नागपूरकर पर्यटकांच्या मदतीला ठाणेकर शिंदे धावले या एका ओळीतूनच शिंदे यांनी दिलेला संदेश नागपूरमध्ये चर्चेचा विषय आहे.
जनता दरबार ही तशी उत्तम संकल्पना, जनतेच्या दरबारात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या, प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रशासन…
पक्षांतर्गत मतभेदापासून कोणताही पक्ष वेगळा राहू शकत नाही, भाजपही त्याला अपवाद नाही, फक्त या पक्षातील मतभेद जाहीरपणे बाहेर येत नाही,…
विधानसभा निवडणुकीत मलिक उमेदवाराविरूध्द बंड करणारे याज्ञवल्क्य जिचकार यांचा कॉंग्रेसमध्ये झालेला पुनः प्रवेश नागपूर जिल्हा कॉंग्रेसला विश्वासात न घेता झाल्याची…
केंद्र सरकारने मराठी भाषिकांचे राज्य महाराष्ट्रातही हिंदी सक्तीची केली आहे, त्याला भाजप वगळता इतर पक्षही विरोध करू लागले आहेत, हिंदी…
मागास जिल्ह्यांवर अन्याय करणारे हे सूत्र बदला, अशी विनंती करणारे पत्र विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय…
नागपूर सारख्या मोठ्या शहरातील महापालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने न्यायालयात बीनशर्त माफी मागणे ही प्रशासकीयदृष्ट्या नामुष्कची बाब ठरते,
२०१४ ते २०२५ या काळात अडीच वर्षाचा अपवाद सोडला तर सत्ताधाऱ्यांनी कायम विरोधी पक्षाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
अलीकडे टिकेचा स्थर व्यक्तिगत पातळीपर्यंत घसरू लागला आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नव्यानेच आमदार झालेले भाजप नेते संदीप…
एखाद्या जिल्ह्यात दोन वंर्षात स्फोटांच्या विविध घटनांमध्ये ३१ कामगारांचा मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब असून सरकार केवळ स्फोटात दगावलेल्यांच्या…
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पहिला नागपूर दौरा १६ एप्रिलला नागपूरला होत असून यानिमित्ताने जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीने…