
कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती.
कोणतेही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती.
जागतिक बँकेच्या सहकार्याने देशात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा नुकताच मुंबईत घेण्यात आला.
देशातून २०२१-२२ या आर्थिक वर्षांत १७० लाख टन बिगर बासमती (तुकडासह) तांदळाची निर्यात झाली होती.
हळद या नगदी पिकाच्या मोठय़ा प्रमाणावरील लागवडीमुळे हिंगोली जिल्हा जागतिक नकाशावर आला आहे.
साखर, गहू आणि गव्हाच्या पिठानंतर आता तुकडा तांदळावर निर्यातबंदीची कुऱ्हाड कोसळली आहे.
यंदा पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना पौष्टिक भाज्या, तृणधान्यांचे बियाणे वाटप करण्याची योजना होती.
राज्यातील एकूण हळद लागवडीखालील क्षेत्रापैकी निम्याहून अधिक क्षेत्र एकटय़ा हिंगोली जिल्ह्यात एकवटले आहे.
डोळय़ातील व्रणामुळे चिपडे येतात. तसेच डोळय़ांची दृष्टी बाधित होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.
अमेरिका, चीन, युरोपीय देश आपल्या गरजेइतके अन्नधान्य पिकवितात. चीन जगातील आघाडीचा गहू आणि तांदूळ उत्पादक देश आहे.
अमेरिकेत मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेने गाठलेला तळ, युरोपातील बहुतांश देशांत पडलेला भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांमुळे कृषी उत्पादनात मोठी घट…
निमंत्रण पत्रिकेत मेळाव्याचे उद्घाटक म्हणून नाव असूनही अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये कुजबुज सुरू
केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाने ‘एक देश एक खत’ योजनेबाबत २४ ऑगस्ट रोजी एक परिपत्रक प्रसृत केले आहे.