
भिजायचेच असेल तर पहिल्या पावसापासून निदान तीन दिवस थांबा.
भिजायचेच असेल तर पहिल्या पावसापासून निदान तीन दिवस थांबा.
रोगप्रतिकारकशक्ती किती उत्तम आहे, याचा प्रत्यय पावसाळ्याच्या सुरुवातीस ऋतुसंधीकाळात येतो…
पाऊस सुरु झाल्यावरच नव्हे तर पाऊस यायच्या आधी सुद्धा अर्थात ऋतुसंधीकाळामध्ये सुद्धा आंबा खाणं टाळावं.
देऊळ वा किल्ल्यांवरील चढण ही त्या काळातली स्ट्रेस टेस्ट (Cardiac Stress Test) होती.
वास्तवात जुन्या काळामध्ये राजेमहाराजे व ब्रिटिश संपूर्ण उन्हाळा थंड हवेच्या ठिकाणी राहायला जायचे.
सुकी करवंदे हा भारताकडून जगाला पुरवला जाणारा एक अतिशय स्वादिष्ट असा सुक्या मेव्याचा पदार्थ म्हणून आणि रक्तक्षयावर (ॲनिमिया) वर प्रभावी…
उकाडा संपून पावसाचे दिवस सुरू होतात त्यावेळेस किंवा अगदी ऑक्टोबर हिट जावून थंडीला सुरुवात होते त्याहीवेळेस अनेकजण आजारी पडतात. ऋतूबदलाचा…
ऋतुसंधिकाळ हा असा काळ आहे ,जेव्हा आरोग्याला अनुकूल अशा गोष्टी होत नाहीत.
ऋतुसंधीकाळामध्ये घ्यावयाची महत्वाची काळजी म्हणजे आधीच्या ऋतुचर्येचा अचानक त्याग न करणे आणि अर्थातच पुढे येणार्या ऋतुचर्येचा स्वीकार अकस्मात न करणे.
एसीची हवासुद्धा हिवाळ्यासारखीच गार व कोरडी असते. ज्यामुळे नाक आणि श्वसनमार्गाचा वरचा भाग गार आणि कोरडा पडतो.
भरपूर उन्हातून एसीमध्ये आणि लगेच एसीमधून परत उन्हात असेच काम करावे लागत असेल तर याचा परिणाम तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीवर होतो आणि…
एरवी दिवसा झोपणे वाईटच, असे सर्व डॉक्टर्स सांगतात. पण अपवादात्मक परिस्थितीत गीष्मामध्ये दिवसा झोपण्या हरकत नाही, असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे.