
माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…
माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…
माझ्या शेतातून रस्ता गेला पाहिजे, माझ्या काळ्या कसदार जमिनीमध्ये प्रकल्प आला पाहिजे, माझ्या शेतातील मुरुमाला गिऱ्हाईक मिळाले पाहिजे. म्हणजे थोडक्यात…
केवळ ऊन पाऊस मोजून हवामान बदलाच्या शेतीवरील दुष्परिणामांवर मात्रा शोधता येणार नाही. पुरेसा पाऊस पडला म्हणजे झाले, हा गैरसमज आहे.
गेल्या २५ वर्षांमध्ये लोकांच्या जगण्याचा स्तर बदलला आहे. पण हे बदल लोकांच्या मागण्यांमधून होताना दिसत नाहीत. राज्यकर्त्यांना लोकांना उपकृत करायचं…
आपल्याकडे कडधान्यांची एवढी विविधता असताना हमीभावामुळे शेतकरी कडधान्ये सोडून सोयाबीनला प्राधान्य देत आहेत. त्यांनी कडधान्येदेखील घ्यावीत यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची…
महाराष्ट्राच्या खेड्यांतील लोक पुण्या-मुंबईत गेले, पण त्या शहरांत ते चुलीवरची भाकरी शोधतात. त्याच वेळी खेड्यांमध्ये चायनीजचे गाडे लागले आहेत. गावांत…
माझी नव्वद वर्षांची आजी सांगते की ती पाच-सात वर्षांची असताना शेंगा फोडणीचे काम करत होती. थोडी मोठी झाली आणि खुरपणी…
सर्व महिलांच्या कल्याणाचा मार्ग एकच आहे असे समजणे चुकीचे आहे. एसटी बस उपलब्ध नसणाऱ्या शेतमजूर महिला गाडीला लोंबकळत कामावर जातात.…
सेंद्रिय शेतीसारख्या पर्यायाला शेतकऱ्यांचा फारसा पाठिंबा मिळत नाही. कदाचित शेतकऱ्यांना हरितक्रांतीचा पुढचा टप्पा अपेक्षित असेल.
‘दिसणारा विकास’ हाच गरिबी निर्मूलनाचाही मार्ग असता तर मग शिक्षण, आरोग्य, रोजगार यांचे प्रश्न गावोगावी का दिसले असते?
… आम्ही दरवर्षीप्रमाणे रामनवमीला मामाच्या गावाला जाणार आहोत, पण…
मराठा समाजातील अस्वस्थतेने किती टोक गाठले आहे, ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सध्याच्या आंदोलनावरून दिसते आहे. या परिस्थितीतून…