
वर्तमानाचा प्रवास विस्ताराकडून संक्षेपाकडे होत असल्याची अनेक उदाहरणं देता येतील; पण त्याचं व्यवच्छेदक रूप मुलाखती होय. तासनतास चालणाऱ्या मुलाखती हल्ली सेकंदाच्या…
वर्तमानाचा प्रवास विस्ताराकडून संक्षेपाकडे होत असल्याची अनेक उदाहरणं देता येतील; पण त्याचं व्यवच्छेदक रूप मुलाखती होय. तासनतास चालणाऱ्या मुलाखती हल्ली सेकंदाच्या…
केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मुंबई ही समाजवादी धर्मनिरपेक्ष संस्था म्हणून अनेक वर्षे कार्यरत आहे. ही संस्था लोकशाहीधिष्ठित भारत घडावा म्हणून प्रयत्नशील…
भानुभाई अध्वर्यू हे गुजरातमधील प्रख्यात शिक्षक व पत्रकार. ते तेथील ‘जनसत्ता’ दैनिकात ‘दुनिया: जैसे हमने देखी’ हा स्तंभ लिहीत असत. त्यात…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनातील शेवटच्या भाषणास ऐतिहासिक संदर्भमूल्य आहे.
साहित्य अकादमीने १९८९ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना अकादमीचे ‘महत्तर सदस्यत्व’ (फेलोशिप) बहाल केले. ते स्वीकारताना तर्कतीर्थांनी केलेले भाषण हे त्यांच्या…
तर्कतीर्थ महिन्यातून तीन आठवडे तरी भाषणांसाठी दौऱ्यावर असत, असे त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले प्रा. रा. ग. जाधव यांनी नोंदवून ठेवले…
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचा फ्रान्सप्रमाणे आपल्या घटनेत समावेश केला.
प्रस्तुत विषयासंदर्भात आपले मत मांडत तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, हिंदू, बौद्ध, ख्रिाश्चन, मुसलमान, यहुदी इत्यादी धर्मांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामाजिक विषमता आणि…
सन १९५७ च्या सुमारास प्रा. रा. भि. जोशी यांनी ‘साहित्य, साहित्यिक आणि सरकार’ शीर्षक लेख लिहिला होता. स्वातंत्र्यानंतरचा भारत व…
तर्कतीर्थ यात म्हणतात की, महाराष्ट्रीय सुशिक्षित साधारणपणे धार्मिक आचार-विचार कमी पाळतो. त्याच्या मनातील ईश्वराची माया अद्याप कमी झालेली नाही. त्यांचे…
काकासाहेबांनी जिज्ञासा व्यक्त केल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोरठी सोमनाथ मंदिराच्या वर्तमान स्थितीचा इतिहास सांगितला.
या कोशाच्या खंड- २, भाग -१ ला तर्कतीर्थांची ‘मंत्रब्राह्मणोपनिषद्’ शीर्षक विस्तृत प्रस्तावना संस्कृत आणि इंग्रजीत देण्यात आली आहे.