
कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बाधित होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दरवर्षी याच परिस्थितीला कोकणवासियांना सामोरे जावे लागत आहे.
कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बाधित होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दरवर्षी याच परिस्थितीला कोकणवासियांना सामोरे जावे लागत आहे.
आंबा-काजूच्या बागा, भातशेती, मासेमारी, पर्यटन अशा सर्वच व्यवसायाना मे महिन्यातील पावसाचा तडाखा बसला.
जादूटोणा आणि देवदेवस्की करून अडचणी सोडवण्याच्या हमी देऊन तिघांची ४० लाखांना फसवणूक केल्याची बाब अलिबाग शहरात समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यात २७९ गावे आणि वाड्यामध्ये सध्या पाणी टंचाई आहे. या गावं आणि वाड्यांना सध्या ४० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला…
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भातशेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न याचा एकत्रित परिणाम जिल्ह्यातील शेतीवर होण्यास सुरवात झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील घोषित केल्याच्या परिणामांविषयी…
अनुदान महसुल विभागाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते. महसूल विभागाकडे इतरही बरीच कामे असल्याने, ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकडे दुर्लक्ष…
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पक्षसंघटना बांधणीला सुरूवात केली आहे.
महाराष्ट्र दिनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याचे संकेत आहेत.
पीओपीच्या गणेशमूर्तींवर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने बंदी घातली आहे. यामुळे पेणमध्ये मूर्तिकारांनी तयार केलेल्या पीओपीच्या जवळपास १० लाख मूर्ती पडून…
शेकापचे ग्रामीण भागात असलेले संघटन हे भाजप समोरील सर्वात मोठे आव्हान होते. सुभाष पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे हा अडसरही दूर होणार…
पेण परिसरात पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मात्र पीओपी मूर्तींवर असलेल्या बंदीमुळे या मूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न…