
सुरवातीला अलिबाग तालुक्यातील मांडवा, रेवस मधील खाडी लगतच्या परिसरातील जागा विमानतळासाठी निवडण्यात आली होती. नैसर्गिक दृष्ट्या ही जागा विमानतळासाठी उपयुक्त…
सुरवातीला अलिबाग तालुक्यातील मांडवा, रेवस मधील खाडी लगतच्या परिसरातील जागा विमानतळासाठी निवडण्यात आली होती. नैसर्गिक दृष्ट्या ही जागा विमानतळासाठी उपयुक्त…
कोकणात दरवर्षी साधारणपणे २ हजार ८६८ मिमी पाऊस पडतो, यावर्षी २ हजार ७८४ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
सशस्त्र जवानांकडून देवस्थानाला मानवंदना देण्याची प्रथा देशात फारशी आढळून येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धावीर देवस्थानला दरवर्षी पोलीसांकडून…
Alibaug Virar Corridor : भूसंपादनासाठी ८०० कोटींचा निधी आवश्यक असताना, वारंवार पाठपुरावा करूनही एमएसआरडीसीकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे पुढील भूसंपादन…
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांमध्ये एकमेकांविरोधीतल कुरघोड्या आणि फोडाफोडीला ऊत आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीत…
रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमी व पायाभूत सुविधांची कमतरता गंभीर असून ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उच्च न्यायालयाने माजी नगराध्यक्ष प्रणाली पाटील यांना अपात्र ठरवल्याने रिक्त झालेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली.
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील मतभेदांवर पडदा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकमेकांविरोधातील तलवार म्यान…
१९४८ साली स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाने राज्याच डाव्या विचारांचा पाया रोवला, शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडत जनाधार प्राप्त…
मागणी वाढत गेल्याने पीओपीच्या गणेशमूर्ती बनवण्याकडे मूर्तिकारांचा कल वाढत गेला. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी लागणारा वेळ, त्यांचा नाजूकपणा, त्यातून वाहतुकीत असलेली…
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या जनसुविधा केंद्रांवर स्वच्छता गृहांची सोयही उपलब्ध नाही. त्यामुळे गणेशभक्त या ठिकाणी थांबायलाच तयार नाहीत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी अनेक उत्तर भारतीय ढोलकी कारागीर कोकणात दाखल होत असतात. यातून त्यांना चांगली कमाई देखील मिळते.