
केवळ तटकरे कुटुंबातील लोकप्रतिनिधींचाच निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्याविषयी…
केवळ तटकरे कुटुंबातील लोकप्रतिनिधींचाच निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्याविषयी…
जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारातून शासनाकडे मुद्रांक शुल्काच्या रूपाने शासनाकडे मोठा महसूल जमा होत असतो. त्याचा काही हिस्सा स्थानिक स्वराज्य संस्थाना दिला…
२२ जुलै २०२१ रोजी महाडच्या तळीये गावावर दरड कोसळली. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. तळीयेच्या कोंडाळकर वाडीतील ६६ घरे डोंगरातून आलेल्या…
श्रीवर्धन, राजापूर मतदार या दोन मतदारसंघात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र बंडखोरांना मतदारांनी नाकारले होते.
शिवसेना हाच क्रंमांक एकचा पक्ष असल्याचा दावा उदय सामंत यांनी शिवसेना पक्ष मेळाव्यात केला. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर…
पर्यटकांचा आततायीपणा आणि स्थानिक परिस्थितीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वर्षासहली जीवघेण्या ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ३८९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करत भाजपच्या दिलीप भोईर यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता तेच दिलीप भोईर…
वनजमिन विक्री घोटाळा प्रकरणात ईडीच्या पथकांनी नुकतीच छापेमारी करत म्हात्रे भोवती कारवाईचा फास आवळला आहे. त्यामुळे शेकापची साथ सोडून भाजपमध्ये…
गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे नद्या नाले प्रवाहीत झाले आहेत. धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ…
दरडी कोसळण्याच्या घटना थांबवणे अशक्य आहे. मानवी हस्तक्षेपांचा अतिरेक यास काही प्रमाणात कारणीभूत आहे. तो रोखता येऊ शकतो.
कोकणातील दळणवळणाची साधने पावसाळ्यात बाधित होण्याची ही पहिली वेळ नाही. जवळपास दरवर्षी याच परिस्थितीला कोकणवासियांना सामोरे जावे लागत आहे.