ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६०० पदे रिक्त होती.
ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात शिक्षकांची १ हजार ६०० पदे रिक्त होती.
रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीचा तिढा सुटण्याची चिन्ह दिसत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा पाठोपाठ शिवसेनेनीही या जागेवर दावा सांगितला आहे.
दरवर्षी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला जातो. अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव…
आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या जागेवरून वाद सुरू आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते राजीव साबळे यांनी रायगडच्या…
रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत सुरु झालेला वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधील दोन्ही घटक पक्ष या…
मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर समुद्रात १२१ ठिकाणी कृत्रिम भिंत्तिकांची उभारणी केली जाणार आहे.
आगामी निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा लावला आहे.
आमदारांना मतदारसंघातील पायाभूत सुविधांची कामे करता यावीत यासाठी राज्यसरकारने प्रत्येक आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा…
कोकणात मित्रपक्षांची कोंडी करण्याचे धोरण भाजपने स्विकारले आहे. रायगड पाठोपाठ रत्नागिरी- सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे.
एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याला, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे नवी ओळख मिळाली आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडले. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून त्यांनी आपल्या जनसंवाद दौऱ्याची सुरवात केली.
शिववसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.