
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो-रो सेवा सुरू केली असली तिचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. प्रवासासाठीही अधिक वेळ लागणार…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो-रो सेवा सुरू केली असली तिचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार. प्रवासासाठीही अधिक वेळ लागणार…
वीजनिर्मितीबरोबरच शेती, पर्यटन या व्यवसायांना चालना देण्यासाठी उपयुक्त असलेल्या काळ जलविद्याुत प्रकल्पाचे काम २७ वर्षांनंतरही रखडलेलेच आहे.
गेल्या मासेमारी हंगामात मत्सोत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले होती. मात्र हंगामात मत्सोत्पादनात पुन्हा वाढ झाल्याने मत्स्यव्यवसायायिकांना दिलासा मिळाला.
सागरी गस्तीसाठी रायगड पोलीसांना ९ गस्ती नौका देण्यात आल्या होत्या, ज्यापैकी ४ बोटीच कार्यरत आहेत. उर्वरित पाच वापराविना बंद आहेत.…
केवळ तटकरे कुटुंबातील लोकप्रतिनिधींचाच निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख करण्यात आल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्याविषयी…
जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारातून शासनाकडे मुद्रांक शुल्काच्या रूपाने शासनाकडे मोठा महसूल जमा होत असतो. त्याचा काही हिस्सा स्थानिक स्वराज्य संस्थाना दिला…
२२ जुलै २०२१ रोजी महाडच्या तळीये गावावर दरड कोसळली. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. तळीयेच्या कोंडाळकर वाडीतील ६६ घरे डोंगरातून आलेल्या…
श्रीवर्धन, राजापूर मतदार या दोन मतदारसंघात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र बंडखोरांना मतदारांनी नाकारले होते.
शिवसेना हाच क्रंमांक एकचा पक्ष असल्याचा दावा उदय सामंत यांनी शिवसेना पक्ष मेळाव्यात केला. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर…
पर्यटकांचा आततायीपणा आणि स्थानिक परिस्थितीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे वर्षासहली जीवघेण्या ठरू लागल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ३८९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
विधानसभा निवडणूकीत बंडखोरी करत भाजपच्या दिलीप भोईर यांनी शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता तेच दिलीप भोईर…