
उद्योग खात्यातील वाढत्या सत्ताबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे उद्योगमंत्री उदय सामंत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
उद्योग खात्यातील वाढत्या सत्ताबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे उद्योगमंत्री उदय सामंत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय प्रलंबित असपुतांनाच भाजपने रायगड जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे.
रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निमुर्लन मोहीमे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४७९ कुष्ठरोगी आढळून आले आहेत.
उर्वरीत तीन महीन्यांत यात आणखीन एक हजार कोंटीची भर अपेक्षित असणार आहे. यावरून जिल्ह्यात जागा, जमिनींच्या वाढत्या व्यवहारांची प्रचिती येऊ…
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जेएनपीटी बंदरातून ही कलींगडे परदेशी जातात. गेल्या वर्षी दुबईसह, मस्कत, ओमान, हॉंगकॉंग या देशात…
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली. या पराभवानंतर आता पक्षाला मोठी गळती लागल्याचे…
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, त्यामुळे थंडीच्या हंगामातही जिल्ह्यातील…
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.
जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे अशी सेना आमदारांची मागणी आहे.…
जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार ३३५ किलो वॅट वीज निर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून २…
शिवसेना आणि भाजप आमदारांच्या विरोधानंतरही मुलीसाठी रायगडचे पालकमंत्री पद मिळवण्यात सुनील तटकरे यशस्वी ठरले आहेत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर, शिवसैनिक चांगलेच संताप अनावर झाला.