पर्यटकांचा वाढता ओघ, अनेक वलयांकित व्यक्तींची निवासस्थाने, विविध बांधकाम कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेले विकास प्रकल्प यांमुळे निसर्गरम्य अलिबाग भविष्यात बकाल…
पर्यटकांचा वाढता ओघ, अनेक वलयांकित व्यक्तींची निवासस्थाने, विविध बांधकाम कंपन्यांकडून राबवण्यात येत असलेले विकास प्रकल्प यांमुळे निसर्गरम्य अलिबाग भविष्यात बकाल…
गेल्या दीड महिन्यात विवीध विभागातील कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे रायगड जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणांची प्रतिमा मलिन झाली आहे.
तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा आपल्या कुटूंबाशी संवाद साधता येणार आहे. यासाठी तुरूंगात स्मार्ट कार्ड वर चालणाऱ्या अँलन फोनची सुविधा…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतेक कामे पूर्ण झाली असली तरी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कामे रखडले आहेत. जी कामे पूर्ण झाली, तेथील…
तस्करीमुळे कोकणातील खवले मांजर अती दुर्मिळ वन्यजीवाचे अत्सित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कोकणात खवले मांजर तस्करीच्या अनेक घटना…
कोकणात १ लाख ७६ हेक्टर लागवड क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र आहे. दरवर्षी साधारणपणे २ लाख ९८ हजार ६२४ मेट्रीक टन काजूचे…
गेल्या नऊ महिन्यात रायगड जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून २ हजार ७३७ कोटींचा महसूल जमा झाला आहे.
उद्योग खात्यातील वाढत्या सत्ताबाह्य हस्तक्षेपावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे उद्योगमंत्री उदय सामंत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय प्रलंबित असपुतांनाच भाजपने रायगड जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे.
रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निमुर्लन मोहीमे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४७९ कुष्ठरोगी आढळून आले आहेत.
उर्वरीत तीन महीन्यांत यात आणखीन एक हजार कोंटीची भर अपेक्षित असणार आहे. यावरून जिल्ह्यात जागा, जमिनींच्या वाढत्या व्यवहारांची प्रचिती येऊ…
वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जेएनपीटी बंदरातून ही कलींगडे परदेशी जातात. गेल्या वर्षी दुबईसह, मस्कत, ओमान, हॉंगकॉंग या देशात…