विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली. या पराभवानंतर आता पक्षाला मोठी गळती लागल्याचे…
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोकणात मतदारांवर प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरली. या पराभवानंतर आता पक्षाला मोठी गळती लागल्याचे…
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, त्यामुळे थंडीच्या हंगामातही जिल्ह्यातील…
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदाचा वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.
जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे अशी सेना आमदारांची मागणी आहे.…
जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार ३३५ किलो वॅट वीज निर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून २…
शिवसेना आणि भाजप आमदारांच्या विरोधानंतरही मुलीसाठी रायगडचे पालकमंत्री पद मिळवण्यात सुनील तटकरे यशस्वी ठरले आहेत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर, शिवसैनिक चांगलेच संताप अनावर झाला.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेण्यात आलेला निर्णय मनाला न पटणारा असल्याची प्रतिक्रीया राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली…
निवडणुकीनंतर आस्वाद पाटील यांनी आपल्या पाठीराख्यांना एकत्र करत जिल्हा चिटणीसपदाचा तसेच पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष फूटीच्या उंबरठ्यावर असून, पाटील कुटूुंबातील एक गट भाजपच्या वाटेवर आहे.
शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा भर आहे. मात्र योग्य नियोजन केले तर कोकणातील शेती फायदेशीर ठरू शकते.
‘निसर्ग’ चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या सुपारीच्या बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी परराज्यातील वाणाची रोपे आणून रायगड जिल्ह्यात वाटली गेली.