
स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेली तरीही पालघर जिल्ह्यासह अन्य भागातील आदिवासींच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत.
स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटून गेली तरीही पालघर जिल्ह्यासह अन्य भागातील आदिवासींच्या समस्या अजूनही सुटल्या नाहीत.
पालघर लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे या भागाचे माजी खासदार राजेंद्र गावित यांना सध्या राजकीय पुर्नवसनाची चिंता सतावू लागली…
महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे जून महिन्यात दोन जणांचा विजेच्या धक्काने मृत्यू झाला आहे. वारंवार अशा घटना घडूनही महावितरण त्यातून कोणताच बोध…
वसई विरारच्या औद्योगिक वसाहतीत सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होऊन मोठे नुकसान सहन…
काही दिवसांपासून वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात बिबट्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसई किल्ल्याचा परिसर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
प्रोयोगिक तत्वावर ५ बसेस एलएनजीमध्ये रूपांतरित करण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.
रोरो साठी वसई किल्ल्यातून वाहनांची वाहतूक करताना पुरातत्व विभागाची परवानगी घेणे गरजेचे होते मात्र तसे न करताच ही वाहतूक सुरू…
ऐन मासळी सुकविण्याच्या हंगामात समुद्रातून हवी त्या प्रमाणात मासळीच येत नसल्याने मासळी सुकविण्यासाठी तयार केलेल्या पराती रिकाम्या असल्याचे चित्र दिसून…
वसई, विरारमध्ये काही ठिकाणी सुरू असलेले आरएमसी प्रकल्प मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करीत आहेत. या प्रकल्पांच्या विरोधात आता महाराष्ट्र राज्य…
कांदळवन संरक्षण करण्याच्या दृष्टीने आता वसई, विरार शहरात महसूल विभागाच्या अखत्यारीत येणारे कांदळवन क्षेत्र वनविभागाकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या…
बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण समुद्राच्या पाण्याने वेढलेला असून हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.